शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

‘वृक्ष वल्ली’ पोहचणार आता शेतात; बुलडाणा जिल्ह्यात वनशेती उपअभियानाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 17:29 IST

 - ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी जिल्ह्यात वन शेती उपअभियान हाती घेण्यात आल्याने ‘वृक्ष वल्ली’ आता शेतात पोहचणार आहे. त्यासाठी शेतकºयांना चार टप्प्यात अनुदान देण्यात येत आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीचे हे पहिले वर्ष असून जिल्हा फळरोपवाटीकेकडून २५ हजार रोपे उपलब्ध करून देण्यात आले आहे.राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत ...

ठळक मुद्देराष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी राज्यभर वन शेती उपअभियान राबविण्यात येत आहे. वनशेतीमुळे नैसर्गिक साधनांचे संवर्धन होऊन वातावरणातील बदल काही प्रमाणात सौम्य होऊ शकते.उपअभियानाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली असून त्यासाठी जिल्हा फळरोपवाटीककडे २५ हजार रोपे उपलब्ध करण्यात आले आहेत.

 - ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी जिल्ह्यात वनशेती उपअभियान हाती घेण्यात आल्याने ‘वृक्ष वल्ली’ आता शेतात पोहचणार आहे. त्यासाठी शेतकºयांना चार टप्प्यात अनुदान देण्यात येत आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीचे हे पहिले वर्ष असून जिल्हा फळरोपवाटीकेकडून २५ हजार रोपे उपलब्ध करून देण्यात आले आहे.राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी राज्यभर वन शेती उपअभियान राबविण्यात येत आहे. वनशेतीला प्रोत्साहन देण्यासह शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी हे अभियान उपयुक्त असून, यासाठी शेतकºयांना आलेल्या खर्चाच्या ५० टक्के अनुदान देण्यात येत आहे. या अभियानामुळे वातावरणातील बदल आणि पावसाच्या लहरीपणामुळे जोखमीचा झालेला शेती व्यवसाय शाश्वत करण्यासह शेतकºयांच्या उत्पादनात वाढ करणे फायद्याचे होणार आहे. वनशेतीमुळे नैसर्गिक साधनांचे संवर्धन होऊन वातावरणातील बदल काही प्रमाणात सौम्य होऊ शकते. केंद्र शासनाच्या सूचनांनुसार राबविण्यात येणाºया वन शेती उपअभियानाची अंमलबजावणी व नियोजनामध्ये कृषी आणि वन विभागाचा सहभाग महत्त्वाचा आहे. शेतकºयांच्या जमीनीवर हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ, रोजगाराच्या संधी, उत्पन्न आणि उपजिविकेचे साधन निर्माण करणे हा प्रमुख उद्देश या अभियानाचा आहे. जिल्ह्यात वन शेती उपअभियानाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली असून त्यासाठी जिल्हा फळरोपवाटीककडे २५ हजार रोपे उपलब्ध करण्यात आले आहेत.  शेतकºयांचा वनशेतीकडे कल वळविण्याकरीता वनशेतीसाठी शासकीय रोपवाटीकेतून रोपे देण्यात येत आहेत.  आठ कोटी रुपये निधीवृक्षतोड व लाकूड वाहतुकीचे नियम शिथिल करणाºया राज्यांत हे उपअभियान राबवण्यात येते. या अभियानासाठी २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये राज्यात सुमारे ८ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानुसार सध्या राज्यभर वनशेती उपअभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. 

वन शेती उपअभियान अंतर्गत विविध रोपे शासकीय फळरोपवाटीकेमध्ये उपलब्ध आहेत.  लागवडीसाठी शेतकºयांना टप्प्या-टप्प्याने अनुदान देण्यात येणार आहे. - मयुरी खलाणे, कृषी अधिकारी, जिल्हा फळरोपवाटीका बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाforestजंगलagricultureशेती