शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

रेती घाटाचे लिलाव स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 16:07 IST

गेल्या पाच महिन्यापासून रेती घाटाचे लिलावाला स्थगिती देण्यात आली आहे.

बुलडाणा: गेल्या पाच महिन्यांपासून जिल्ह्यात रेती घाटाचे लिलाव स्थगित ठेवण्यात आले आहे. त्याचा परिणाम ६० टक्के बांधकाम मजूरांवर होत आहे. शासनाच्या उदासिन धोरणामुळे मजुरांच्या नशिबी उपासमारीची वेळ आली आहे.जिल्ह्यात इतर मजुरांपैकी बांधकाम व्यवसायामध्ये सुमारे ६० टक्के मजूर आहेत. त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह हा रोज मिळणाऱ्या त्यांच्या मजुरीवर अवलंबून आहे. परंतू सध्या रेती बंद असल्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या पाच महिन्यापासून रेती घाटाचे लिलावाला स्थगिती देण्यात आली आहे. याचा मोठा परिणाम बांधकामावर झालेला आहे. सध्याच्या परिस्थितीत जास्तीत जास्त कामे सुरू होत नाहीत. पर्यायाने गरीब, गरजू व हातावर पोट असणाºया मजूर वर्गाचे प्रचंड नुकसान होत आहे. सध्या पाणी उपलब्ध असताना नवनवीन बांधकामांना चालना मिळते. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याअभावी कामे बंद पडतात. रेती घाटाचे लिलाव होत नसल्याने बांधकाम मजूरांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे.मजदूर संघटना आक्रमकरेती घाटाचे लिलाव होत नसल्याने बांधकाम केली जात नाहीत. त्यामुळे बांधकाम मजूरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा मजदूर संघटना आक्रमक भुमिकेत आहे. सात दिवसात संघटनेमार्फत आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा मजदूर संघटनेचे मधुकर जोगदंड, बबन गादे, विकास सावध, सैय्यद परवेज, मो. जावेद मो. कबीर, शेषराव गावंडे, राजू लोखंडे यांनी दिला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाsandवाळू