शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

रेती घाटाचे लिलाव स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 16:07 IST

गेल्या पाच महिन्यापासून रेती घाटाचे लिलावाला स्थगिती देण्यात आली आहे.

बुलडाणा: गेल्या पाच महिन्यांपासून जिल्ह्यात रेती घाटाचे लिलाव स्थगित ठेवण्यात आले आहे. त्याचा परिणाम ६० टक्के बांधकाम मजूरांवर होत आहे. शासनाच्या उदासिन धोरणामुळे मजुरांच्या नशिबी उपासमारीची वेळ आली आहे.जिल्ह्यात इतर मजुरांपैकी बांधकाम व्यवसायामध्ये सुमारे ६० टक्के मजूर आहेत. त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह हा रोज मिळणाऱ्या त्यांच्या मजुरीवर अवलंबून आहे. परंतू सध्या रेती बंद असल्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या पाच महिन्यापासून रेती घाटाचे लिलावाला स्थगिती देण्यात आली आहे. याचा मोठा परिणाम बांधकामावर झालेला आहे. सध्याच्या परिस्थितीत जास्तीत जास्त कामे सुरू होत नाहीत. पर्यायाने गरीब, गरजू व हातावर पोट असणाºया मजूर वर्गाचे प्रचंड नुकसान होत आहे. सध्या पाणी उपलब्ध असताना नवनवीन बांधकामांना चालना मिळते. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याअभावी कामे बंद पडतात. रेती घाटाचे लिलाव होत नसल्याने बांधकाम मजूरांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे.मजदूर संघटना आक्रमकरेती घाटाचे लिलाव होत नसल्याने बांधकाम केली जात नाहीत. त्यामुळे बांधकाम मजूरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा मजदूर संघटना आक्रमक भुमिकेत आहे. सात दिवसात संघटनेमार्फत आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा मजदूर संघटनेचे मधुकर जोगदंड, बबन गादे, विकास सावध, सैय्यद परवेज, मो. जावेद मो. कबीर, शेषराव गावंडे, राजू लोखंडे यांनी दिला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाsandवाळू