शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

गहू,भाजीपाला पिकांवर  रोगांच्या आक्रमणाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 5:19 PM

Agriculture News पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलक्या पावसामुळे गहू, हरभरा पिकांच्या कोवळ्या रोपांना फटका बसत आहे. तसेच तुरीवरही अळ्यांचे आक्रमण वाढणार असून पालेभाज्यांचे पीक नष्ट होत आहे. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.खरिपातील सोयाबीनला अतिपावसाचा फटका तसेच कापसाला बोंडअळीने गिळंकृत केले. खर्चाचा विचार करता खरीप हंगाम तोट्यात गेला. शेतकऱ्यांनी आता रब्बी हंगामात गहू, हरभऱ्याची पेरणी केली आहे. त्याची रोपे जमिनीवर आली. त्यातच ढगाळ वातावरणामुळे या पिकांवर किडींचा हल्ला वाढत आहे. तर पावसाने मूळकुज रोगामुळे पीक करपण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. भाजीपाला पिकावरही मोठ्या प्रमाणात किडींचा हल्ला होणार आहे. त्यासाठी फवारणीचा खर्च वाढणार आहे. 

शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार उपाययाेजना कराव्यात, ते केल्यास पिकांवरील आक्रमण रोखण्यास मदत होईल. - जी.बी.गिरी, तालुका कृषी अधिकारी, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेती