शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बसमध्ये प्रवाशांना उघडाव्या लागतात छत्र्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 14:52 IST

मलकापूर : पावसाळ्यात प्रवास करताना गळतीमुळे चक्क छत्र्या घ्याव्या लागतात.

- हनुमान जगताप लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : पावसाळ्यात प्रवास करताना गळतीमुळे चक्क छत्र्या घ्याव्या लागतात. हा अनुभव मलकापूर आगारातील एका बसमध्ये प्रवास करताना आज अनेकांनी अनुभवला. यावरून महामंडळाचा ढिसाळपणा अधोरेखित होतो.राज्य परिवहन महामंडळाच्या मलकापूर आगारातील बस क्र. एम.एच. ४०/एन.८१०० हि गाडी मलकापूर वरून कोली गवळी कडे आज सोमवारी दुपारी ४ वा: निघाली असताना थोडयाच वेळाने पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता पावसाचा जोर वाढला. त्यामुळे प्रवाशांना चक्क छत्र्या उघडाव्या लागल्या. ज्यांच्याकडे होत्या त्यांच ठिक पण ज्यांच्या छत्र्या नव्हत्या त्यांची अक्षरश: तारांबळ उडाली होती.या प्रकारामुळे प्रवाशी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आगाराच्या वतीने सावरा सावर करण्यात आली आहे. मात्र राज्य परिवहन मंडळाचा ढिसाळपणा त्यावरून अधोरेखित झाला आहे.आगारातील जुन्या बसेसच्या टपावर आम्ही प्लास्टिक लावले होते आता पाऊस वाढल्याने कदाचित ते फाटून गळती झाली असेल.त्याची करून कारवाई करण्यात येईल.- श्रीराम दराडेआगारप्रमुख मलकापूर

टॅग्स :Malkapurमलकापूरstate transportएसटी