शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
2
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
3
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
4
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
5
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
6
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
8
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
9
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
10
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
11
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
12
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
13
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
14
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
15
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
16
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
17
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
18
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
19
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

बसमध्ये प्रवाशांना उघडाव्या लागतात छत्र्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 14:52 IST

मलकापूर : पावसाळ्यात प्रवास करताना गळतीमुळे चक्क छत्र्या घ्याव्या लागतात.

- हनुमान जगताप लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : पावसाळ्यात प्रवास करताना गळतीमुळे चक्क छत्र्या घ्याव्या लागतात. हा अनुभव मलकापूर आगारातील एका बसमध्ये प्रवास करताना आज अनेकांनी अनुभवला. यावरून महामंडळाचा ढिसाळपणा अधोरेखित होतो.राज्य परिवहन महामंडळाच्या मलकापूर आगारातील बस क्र. एम.एच. ४०/एन.८१०० हि गाडी मलकापूर वरून कोली गवळी कडे आज सोमवारी दुपारी ४ वा: निघाली असताना थोडयाच वेळाने पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता पावसाचा जोर वाढला. त्यामुळे प्रवाशांना चक्क छत्र्या उघडाव्या लागल्या. ज्यांच्याकडे होत्या त्यांच ठिक पण ज्यांच्या छत्र्या नव्हत्या त्यांची अक्षरश: तारांबळ उडाली होती.या प्रकारामुळे प्रवाशी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आगाराच्या वतीने सावरा सावर करण्यात आली आहे. मात्र राज्य परिवहन मंडळाचा ढिसाळपणा त्यावरून अधोरेखित झाला आहे.आगारातील जुन्या बसेसच्या टपावर आम्ही प्लास्टिक लावले होते आता पाऊस वाढल्याने कदाचित ते फाटून गळती झाली असेल.त्याची करून कारवाई करण्यात येईल.- श्रीराम दराडेआगारप्रमुख मलकापूर

टॅग्स :Malkapurमलकापूरstate transportएसटी