तांदूळवाडी शिवारात तुळशिराम गोपाळा जाधव यांच्या शेतातील विहिरीत रात्रीच्या सुमारास पाण्याच्या शोधात असलेल्या तीन नीलगायी पडल्याची माहिती ग्रामस्थांना कळाली. ... ...
मुख्याधिकाऱ्यांनी लेखी पत्र देऊन गुरुवारी चर्चेसाठी बोलाविल्याने आंदोलनकर्त्याने सात तासांनंतर आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्याला अटक ... ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. ग्रामीण भागात सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत, सदस्य, ग्रामसेवक, ... ...
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयांमधील खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ... ...