यावेळी युवा राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष समाधान शिंगणे व जिल्हा परिषद बांधकाम सभापती रियाज खान पठाण व ... ...
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण २ हजार १६९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २ हजार १३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह ... ...
मेहकर : गत दोन वर्षांपासून काेराेनामुळे सर्वसामान्य पालक आर्थिक संकटात सापडलेले आहेत. काेराेनामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याने अनेक बालकांचे छत्र ... ...
धामणगाव बढे: गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नातूनच गावाची वाटचाल समृद्धीकडे होईल, असे प्रतिपादन पाणी फाउंडेशनचे मुख्य सल्लागार डॉ. अविनाश पोळ यांनी ... ...
सुलतानपूर : राष्ट्रीयीकृत बँकांच्या तुलनेत सहकार क्षेत्रातील बँकांनाच शेतकऱ्यांची खरी जाण असून तेथे त्यांना नेहमीच सन्मानाची वागणूक मिळत ... ...
या बैठकीमध्ये समृद्ध गाव स्पर्धेमध्ये सहभागी असणाऱ्या मोताळा तालुक्यातील सर्व गावांच्या पुढील काळातील कामांच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली़ ... ...
येथील पातळगंगा नदीवरील पुलाचे कठडे तुटल्यामुळे पायी जाणाऱ्या नागरिकांना पुलावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, २२ ... ...
धाेकादायक पुलावरून जड वाहतूक सुरूच दुसरबीड : नागपूर- औरंगाबाद मार्गावरील दुसरबीड जवळील पुलाची दयनीय अवस्था झाली आहे़ त्यामुळे, या ... ...
बुलडाणा : शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करण्याच्या दृष्टीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) राबवण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ... ...
शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी देउळगाव राजा : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी जून महिन्यात झालेल्या पावसाच्या बळावर पेरणी केली. मात्र, त्यानंतर ... ...