उष्माघातामुळे मलकापूर येथील भिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार अशोक भगवान सोनुने हे मलकापूर येथील रेल्वे स्टेशनवर पत्नीसह भिक मागत होते ...
सतत दुष्काळी स्थिती डोक्यावर कर्ज या विवंचनेत वावरणा-या ग्राम पांगरखेड (ता.जि.बुलडाणा) या गावातील शेतक-याने आपल्या घरासमोरील असलेल्या पाण्याचे टाक्यात आत्महत्या केल्याची ...