शहरासह ग्रामीण परिसरात अनेक ठिकाणी शुध्द पाण्याचा अभाव आहे. त्यामुळे बालकांमध्ये आतड्याचा कृमी दोष आढळतो. या कृमीमुळे जवळपास ५५ टक्के बालकांना रक्ताक्षय होवून त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो ...
दोन महिन्याचा कालावधी उलटूनही निपाना येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश न मिळाल्याने संतप्त पालकांनी विद्यार्थ्यांसह पंचायत समितीमध्ये ठिय्या मांडून आंदोलन केले ...