Rahul Gandhi: द्वेष, हिंसा आणि भीती यामधून कोणाचाही विकास होऊ शकत नाही. लोकांना जिंकायचं असेल तर त्यांच्याशी बोला. त्यांना ऐकून घ्या. त्यांना प्रेम द्या. यासाठी रस्त्यावर चालावे लागेल. रस्त्यावर चाललात तर तुम्हाला जनतेची दुःखे समजतील, असा सल्ला काँग् ...
Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांनी भारत जाेडाे यात्रा सुरू केल्यावर विराेधकांनी देश तुटला आहे का? असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. असा प्रश्न विचारणारे लोक देश तोडण्याची वाट पाहत आहेत का? ...
Rahul Gandhi: ‘पर्णपाचू सावळा सावळा, विठ्ठल माझा मळा, मी वारकरी आगळा’, या अभंगाच्या ओळींचा प्रत्यय देत राहुल गांधी शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजता (वरखेड फाटा) विदर्भाची पंढरी शेगाव येथे वारकऱ्यांच्या रिंगणात हजेरी लावली. ...
Bharat jodo Yatra: खासदार राहुल गांधी यांनी श्री गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. तत्पूर्वी श्री संस्थानमध्ये सनई चौघड्याचे मंगलवाद्यात, टाळ-मृदंगाच्या निनादात सेवकांचे हस्ते धार्मिक परंपरेनुसार त्यांचे स्वागत करण्यात आले ...
शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, त्याला आधाराची गरज आहे. पाऊस, अतिवृष्टी, चक्रीवादळ यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते पण त्यांना भाजपा सरकार मदत करत नाही असं राहुल गांधी म्हणाले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क शेगांव: काँग्रेसच्या भारत जोदो यात्रेदरम्यान विदर्भ दौऱ्यावर असलेल्या खा. राहुल गांधी यांनी शुक्रवारी साडेचार वाजता श्रींचे ... ...
Bharat Jodo Yatra: महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची व काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी स्पष्ट केले. ...