बुलडाणा- खरीप हंगामात शेतकरी मोठ्या संख्येने पेरणी करणार आहे. शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे बियाणे व खतांची कमतरता पडणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे. ...
अमेरिकेतील कनेक्टिकट महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात स्वरा संतोष कायंदे या चिमुकलीने भगवद्गीतेचा १५ वा आध्याय मुखोद्गत सादर केला. ...
मलकापूर- आज प्रत्येक महिलेत कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करण्याची कुवत निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन अनाथांच्या मायी डॉ.सिंधूताई सपकाळ यांनी केले. ...
नांदुरा- शेतकऱ्यांचा संताप पाहता बाजार समिती कर्मचाऱ्यांनी उशीरा रात्री त्या व्यापाऱ्यांच्या मालाचे एकशे चौदा कट्टे सिल केले व पो.स्टे. ला तक्रार दिली. ...