खामगाव- वाढलेल्या आवकमुळे बारदान्याची टंचाई नाफेड केंद्रावर निर्माण होत आहे. परिणामी मोजमाप मंदावले असून, ऐन लग्नसराईतही शेतकऱ्यांना या केंद्रांवर मुक्काम वाढत आहे. ...
चिखली: नोटबंदीचा निर्णय होऊन चार महिने उलटले तरीही शहरातील कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकांमधील व्यवहार सुरळीत झालेले नाहीत. वेळेत पैसे मिळत नसल्याने ग्राहक सैरभैर झाले आहेत. ...