जीएसटीचा भार विविध शैक्षणिक साहित्यावर पडला असून, १२ ते १८ टक्क्याने शैक्षणिक साहित्याचे दर वाढले आहेत. या नव्या कर प्रणालीमुळे पालकांना अर्थिक भुर्दंड बसत आहे. ...
शहरी व ग्रामीण भागातील होतकरू कलाकारांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना कला सादर करण्यासाठी संधी देण्याबरोबरच सतत नावीन्य स्वीकारण्याचा अनोखा संगम साधणार्या बुलडाणा अर्बन परिवाराच्या कर्मचारी गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या ब ...
शौचालय बांधकामासाठी केंद्र व राज्य शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत असले, तरी देऊळगावराजा शहरातील अनेक कार्यालयांमध्ये शौचालयाची दुरवस्था झाली आहे. बहुतांश शासकीय कार्यालयातील शौचालय बंद असल्याने शौचालयाबाबत शासकीय कार्यालयांचीच उदासीनता दिसून य ...
मृत्यूनंतरही अवयव रूपाने जिवंत राहण्यासाठी देहदान करणे महत्त्वाचे आहे. अनैसर्गिक मृत्यूनंतर देहदान नाकारल्या जाते; परंतु देहदान करण्याविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत, त्यामुळे देहदान करणे किती महत्त्वाचे आहे, याची जनजागृती होणे गरजेचे आहे. ...
सुखकर्ता, दु:खहर्ता गणरायाची १0 दिवस मनोभावे आराधना केल्यानंतर गुरुवारी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या गणरायाला भव्य मिरवणूक काढून वाजत-गाजत उत्साही वातावरणात निरोप दिला. सकाळी ९ वाजता मानाचा लाकडी गणपती मंदिरात आरती केल्यानंतर मि ...
लोणार तालुक्यात मागील १२ दिवसांपासून भाविक-भक्तांच्या सानिध्यात असलेला विघ्नहर्ता श्री गणेशाला भाविकांनी ५ सप्टेंबर रोजी जल्लोषात गणेशाला निरोप दिला. ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचा कार्यकाळ एक वर्षाचा आहे. मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यकाळ वाढविण्याची मागणी वारंवार केली जात आहे. यासंदर्भात तत्कालीन गृहमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवत हा कालावधी दोन वर्षांचा करण्याचे जाहीर केले; परंतु ही ...
सहकार विद्या मंदिरात बुलडाणा अर्बन परिवार गणेश उत्सव मंडळाच्यावतीने सप्तखंजिरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या सत्यवाणी कार्यक्रमाचे आयोजन ४ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. ...
न्यायालयाने नोकरीतील पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू न करण्याचा निर्णय दिल्यामुळे शासनाच्यावतीने सर्व विभागातील कर्मचारी व अधिका-यांना जात वैधता प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडीटी) व प्रथम नियुक्ती आदेशाची प्रत मागितली आहे. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये धडकी भरली असू ...
लोकशाही दिनाची कार्यवाही दर महिन्याच्या पहिल्या सोमवारला होत असते. यासाठी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असतात. लोकशाही दिन कार्यवाहीच्या कक्षेत न येणा-या तक्रारींना सामान्य तक्रारी म्हणून संबंधित विभागांकडे पाठविल्या जातात. संबंधित विभाग ...