सावंगीमाळी येथील गावकर्यांच्या सहकार्यामुळे दोन शिक्षकांनी गावच्या माळरानावर शाळे त नंदनवन फुलवून शाळा डिजिटल केली. सावंगीमाळी येथील जि.प. मराठी प्राथमिक शाळा लोकसहभागातून डिजिटल झाली असून, विद्यार्थ्यांना शिक्षण आनंदीदायी वाटत आहे. ...
नोव्हेंबर व डिसेंबर २0१७ मध्ये मुदत संपणार्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात मेहकर तालुक्यातील ५0 ग्राम पंचायतींची निवडणूक होत आहे. त्यासाठी १५ सप्टेंबर पासून नामनिर्देशन अर्ज घेण्यास सुरुवात करण्यात येण ...
जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चार कोटींचा निधी वाटप करण्यात आला. स्वच्छ भारत मिशनच्या कामांना गती येण्यासाठी जिल्हा स्तरावरून चिखली तालुक्यासाठी दीड कोटी, सिंदखेड राजा तालुक्यासाठी एक कोटी, लोणार तालुक्यासाठी पन्नास लाख, मेहकर तालुक्यासाठी एक को ...
शासानाच्या १३ जुलै २0१0 च्या निर्णयानुसार १२ वर्षांच्या सेवा कालावधीनंतर होमगार्डची सेवा समाप्त करण्यात आली होती; मात्र या शासन निर्णयास १0 जुलै २0१७ रोजी स्थगिती मिळाल्याने सेवेतून कमी झालेल्या होमगार्ड स्वयंसेवकांना पूर्ववत संघटनेत सामावून घेण्याचे ...
लांबलेला पावसाळा आणि हवामानातील बदलामुळे जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील कपाशी आणि सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे. क पाशीवर रसशोषक आणि गुलाबी बोंडअळीचे आक्रमण असून, पाने खाणार्या अळींचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी, कपाशीच्या ४ लाख दोन हजार ३४५ हे ...
बंद केलेला वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्याकरिता सहा हजारांची लाच मागणार्या वायरमनला अमरावती येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने बुधवारी अटक करून गुन्हा दाखल केला. ...
दुष्काळावर मात करण्यासह शेती उत् पादनात वाढ करण्यासाठी शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अनुदान पद्धतीने राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गंत जिल्ह्यात शेत तळे निर्माण करण्यासाठी ८ कोटी ५४ ...
लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : साखरखेर्डा आणि देऊळगावराजा परिसरातील शेतात मोबाइल टॉवर उभे करण्यासाठी शेतकर्यांकडून स्टॅम्प पेपरवर जागा भाडेतत्त्वावर लिहून घेऊन डिपॉझिटच्या नावाखाली एक लाखाहून अधिक रक्कम हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ...
स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणत्याही पदासाठी, सत्तेसाठी लाचार नसून, शेतकर्यांना समस्या सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी संघर्ष करणारी चळवळ आहे. शेतकर्यांच्या समस्या सुट तील, या अपेक्षेने आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो होतो; मात्र सरकार शेतकर्यांच्य ...
न्यायालयाच्या आदेशानुसार दारुची दुकाने गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती. त्यामुळे गावात शांतता होती. दरम्यान दारुची दुकाने पुन्हा सुरु होत असून, स्थानिक जुन्या बसस्थानकावरील दारुची दुकाने कायमची बंद करावी, या मागणीसाठी विद्या र्थीनींसह महिला सरसा ...