२0२८ पर्यंतच काय यापुढील हजार वर्ष जरी महाराष्ट्रात राहिलो तरी विदर्भाचा सर्वांगीण विकास शक्य नसल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे निमंत्रक माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी पत्रकार परीषदेत स्पष्ट केले. ...
शासन मुस्लीम पर्सनल लॉ कायद्यामध्ये परिवर्तन करून नवीन कायदा अमलात आणत आहे. या नवीन कायद्याला विरोध करण्यासाठी तसेच बर्मा (म्यानमार) येथील रोहिंग्या मुसलमानावर होत असलेले अत्याचार थांबविण्यात यावे, यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. याकरिता मुस्लीम समाजा ...
राजकारणात तरुणांचा सहभाग वाढून तरुणांच्या नेतृत्वात पक्ष संघटन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून प्रमुख पक्षश्रेष्ठींनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये जो तरुणाईचा पॅटर्न वापरला तोच पॅटर्न ग्रामपंचायत निवडणुकीतसुद्धा वापरणार असल्याचे चित्र दिसून ...
जिल्ह्यात दारूच्या व्यसनाने अनेक परिवार त्रस्त झाले आहेत, तर अनेक परिवार उद्ध्वस्त होत आहेत. या व्यसनाला हद्दपार करण्यासाठी हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यात एक लोकचळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक दिवसांपासून होत आहे. त्यां ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कायम संस्थानिकांचेच बटीक असावे, असे ज्या अदृश्यशक्तींना वाटते, त्या शक्तिंनीच विवेकानंद आश्रम व पूज्यनीय शुकदास महाराज यांच्या बदनामीची मोहीम उघडली. ...
गुरूवारी जिल्ह्यात वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. तसेच वीज पडून शेगाव तालुक्यातील जानोरी शिवारात दोन महिला तर मोताळा तालुक्यातील रिधोरा खंडोबा येथे एक तरूण ठार झाला. तसेच दोन महिला जखमी आहेत. ...
वादळी वारा व पाऊस यामुळे परिसरात उस व अन्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीचा पंचनामा करुन तात्काळ शेतकºयांना आर्थिक मदतीसाठी कृषी व महसूल विभागाने कार्यवाही करावी, अशी मागणी या नुकसानग्रस्त ऊस पिक उत्पादक शेतकºयांनी केली आहे. ...
राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत अनु.जाती व मागासवर्गीय मुलांमुलींसाठी एकूण ८४ शाळा कार्यरत आहेत. उत्तम दर्जाचे शिक्षण ,मोफत निवास, निसर्गरम्य असा शालेय परिसर, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, अनुभवी व तज्ञ शिक्षक मार्गदर्शन, पालक व सम ...
ऑनलाइन कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी दिवसा सर्व्हर डाउन राहत असल्यामुळे मोताळा शहरात शेतकर्यांना रात्रभर जागरण करावे लागत आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने कर्जमाफीसाठी सुरू करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत ज्या शेतकर्यांनी ...