देऊळगांवराजा : राज्यातील भाजपा शिवसेनेच्या सरकारने साडेतीन वर्षाच्या काळात अच्छे दिनच्या नावाखाली घोरनिराशा केली असून शेतकरी शेतमजूर व्यापारी विद्यार्थी शिक्षक व सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय न घेता अच्छे दिनच्या नावाखाली निव्वळ घोषणाबाज सरकारला सत् ...
शेगाव : येथील भट्टड जीनमध्ये २५ जानेवारी रोजी दुपारी दरम्यान कापसाच्या गंजीला आग लागली. या आगीत शेकडो क्विंटल कापूस जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...
चिखली: एसटी कर्मचार्यांच्या वेतनवाढीसंदर्भात उच्चस्तरीय समितीने दिलेला अहवाल एसटी कर्मचार्यांच्या आयोग कृती समितीने फेटाळला असून, या अहवालाचा निषेध म्हणून महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्यावतीने चिखली आगारात २५ जानेवारी रोजी या अहवा ...
लोणार : कार्यालयीन आस्थापनाविषयक बाबी सांभाळणे हे कनिष्ठ सहाय्यकाचे कर्तव्य असतानाही मानव विकास कार्यक्रमातंर्गत २0१३ ते २0१५ मधील प्राप्त १५ लाख रुपयांच्या निधीचे रोख पुस्तक अनधिकृतपणे ताब्यात ठेऊन लाभार्थ्यांना त्याचे धनादेश वितरीत केल्याप्रकरणी रा ...
बुलडाणा : वेगळ्य़ा विदर्भाच्या मुद्द्यावर भाजपच्या काही नेत्यांनी आमच्या सोबत आंदोलने केली. निवडणुकीत हा मुद्दा बनवला होता. मात्र आता या मुद्यावर भाजप सोयीस्करपणे गप्प आहे. परंतू वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिका विदर्भ राज्य ...
चिखली : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीव्दारे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार्या ग्रामसभांमध्ये ई-नाम (इलेक्ट्रॅानिक नॅशनल अँग्रीकल्चर मार्केट) योजनेबाबत जनजागृती करण्याबरोबर शेतकर्यांची ई-नाम पोर्टलवर नोंदणी केली जाणार आहे. ...
मलकापूर : येथील वीर जगदेवराव सहकारी सुतगिरणीचे माजी कार्याध्यक्ष तथा विद्यमान मलकापूर शहर भाजपा अध्यक्ष रामभाऊ झांबरे व त्यांच्या चालकास राष्ट्रवादीचे मोताळा तालुकाध्यक्ष सुनिल घाटे यांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना येथील संताजी नगरात बुधवा ...
धामणगाव बढे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या ग्राम परिवर्तन अभियानात ‘ग्राम दुत’ बनून धामणगाव बढे येथील २५ वर्षीय सद्दाम खान या युवकाने औरंगाबाद जिल्ह्यातील जांभळी या गट ग्रामपंचायतीचा कायापालट केला आहे. ...
मेहकर रस्त्याच्या कामामुळे शेकडो दुकानाचे नुकसान होणार असल्याने विवीध व्यवसाय करुन आपली उपजिवीका करणाºया शेकडो गरीब व्यवसायीकांवर उपासमारीची पाळी येणार असल्याने या लघुव्यवसायीकांनी २४ जानेवारी रोजी जिल्हाधिकाºयांकडे धाव घेवून आपल्या मागण्या मांडल्या ...
बुलडाणा : रस्ता सुरक्षा अत्यंत महत्वाचे असून त्याकरीता समाजात जनजागृती होऊन सामाजिक मानसिकता निर्माण होणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे पालन करीत शिस्तबध्द वाहने चालवल्यास विविध अपघातात प्राणहानी टाळता येते. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे सक्तीन ...