खामगाव: शहरातील पाणी पुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनीवरून अवैध नळ जोडणी घेतल्यानंतर या पाण्याची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी खामगावात उघडकीस आला. ...
बुलडाणा : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या निवारणार्थ उपाययोजना करण्यात आल्या असून, ६५३ गावांमध्ये ७१९ विहिरी अधिग्रहीत करण्यात येणार आहेत. विहीर अधिग्रहणावर ३ कोटी २७ लाख ६0 हजार रुपयांचा खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच १0१ गावांमध्ये १0७ टँकरने प ...
बुलडाणा : फेब्रुवारी अखेर जिल्हा हगणदरीमुक्त करण्यास जिल्हा परिषद प्रशासन यंत्रणा कसोसीने प्रयत्न करीत आहे. त्यानुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या मिशन ९0 डेजचे सकारात्मक परिणाम समोर येत असून, अमरा ...
सिंदखेड राजा : तालुक्यातील नशीराबाद येथील शेतकर्याचा महावितरणच्या लोंबकळणार्या तारांना स्पर्श होऊन झालेल्या विचित्र अपघातामध्ये मृत्यू झाला. ही घटना दोन फेब्रुवारीला दुपारी घडली. ...
राज्य शासनाने शासकीय हमी भावाने शेतमाल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गतवर्षी तूर, या वर्षी सोयाबीन, मूग, उडीद आणि आता या हंगामापासून पुन्हा तूर खरेदी करण्यात येणार आहे. शेतकर्यांनी कमी दराने शेतमालाची विक्री करू नये, असे आवाहन राज्याचे सहका ...
खामगाव : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाचा अर्ज भरण्यासाठी लाभार्थ्यांना आर्थिक मागणी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालिका प्रशासनात खळबळ उडाली असून, यासंदर्भात प्रकल्प व्यवस्थापन संस्थेस पत्र देण्यात ...
लोणार: तालुक्यातील अंभोरा व हिरडव येथील धरणांमधील जलसाठा शून्यावर पोहचला आहे, तर इतर धरणांतील जलसाठाही खालावला आहे. त्यामुळे तालुक्यात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. तसेच गावोगावी पाणीपुरवठा योजनांचा बोजवारा उडाल्याने पाणी पुरवठय़ासाठी टँकरची ...
तालुक्यातील काही तलाव कोरडे तर बहुतांश तलावांची पाण्याची मोठय़ा प्रमाणात पातळी खालावल्याने सद्यस्थितीत ३१ गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागत असून, उन्हाच्या चटक्यांबरोबर पाणीटंचाईची ही समस्या दिवसागणिक भीषण रूप धारण करणारी असल्याने येत्या काळात ...
पळशी बु.: जवळच असलेल्या उमरा (लासुरा) येथील पालकांनी शिक्षण विभागाकडे वारंवार शिक्षकांची मागणी केली; मात्र यंदाचे सत्र संपत असले, तरी या शाळेला शिक्षक न दिल्याने गावातील सर्व पालकांनी ३१ जानेवारीपासून आपल्या मुलांना शाळेत पाठविणे बंद केले. ...
खामगाव: जातीय विषमतेसारखे अनेकविध प्रश्न आजही कायम आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षीत असलेल्या समाजनिर्मितीसाठी लिखाण करण्याची गरज आहे. यासाठी पत्रकारांनी समाजाभिमुख लिखाण करावे असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. राजकुमार बडोले य ...