मलकापूर : नांदुरावरून मलकापूरकडे आलेल्या एसटीला विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या ट्रॅक्टरने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात एसटी चालक गंभीर जखमी झाला. ही घटना शहर पोलीस स्टेशन प्रवेशद्वारासमोर बुधवारी सायंकाळी ५.३0 वा. सुमारास घडली. ...
चिखली : विदर्भ, मराठवाड्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सरकारने बोंडअळी व सोयाबीनच्या नुकसान भरपाईवर केवळ राजकारण करीत आहे; मात्न आता शेतकर्यांचा अंत पाहू नका. येत्या १५ दिवसात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना न ...
बुलडाणा : चिखली तालुक्याप्रमाणे बुलडाणा तालुक्यातही उडीद खरेदी घोटाळा झाल्याचे समोर येत असून सहकार विभागाने नियुक्त केलेल्या समितीमार्फत बुलडाण्यातही या घोटाळ्य़ाची चौकशी सुरू झाली आहे. त्यांतर्गत तब्बल ३२ जणांना बुलडाणा तालुका उपनिबंधकांनी नोटीस बजाव ...
बुलडाणा : ३१ मे २0१७ च्या शासन निर्णयानुसार शेतकर्यांना नुकसानीचा दुप्पट मोबदला मिळणार आहे, यासाठी प्रत्येक विद्युत टॉवरग्रस्त शेतकर्यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन टॉवर ...
शेगाव : विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन महो त्सवानिमित्त बुधवारी तीन लाखांवर भाविकांनी हजेरी लावली. दोन लाखांच्यावर भाविकांनी ‘श्रीं’च्या महाप्रसादाचा लाभ घेतला असून, अलोट गर्दीमुळे संत नगरी फुलून गेली होती. दोन लाखांच्यावर भाविका ...
शेगाव : विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन महो त्सवानिमित्त मंगळवारी रात्रीपासूनच शेगावात भाविकांची गर्दी झाली होती. भाविकांच्या अलोट गर्दीमुळे समाधी दर्शनबारी आनंदसागर रोडवरील विसाव्यापर्यंत पोहोचली होती. ...
मेहकर : भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत फेब्रुवारी अखेरपर्यंत मेहकर तालुका हगणदरीमुक्त करावयाचा आहे. त्यादृष्टीने आतापर्यंत मेहकर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायत हगणदरीमुक्त झाल्या आहेत, तर ५६ ग्रामपंचायतींचे शौचालय बांधकाम प्रगतिपथावर आहे. फेब्रु ...
मेहकर : विविध विभागातील अनेक कर्मचार्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शासन सेवेत घातले; मात्र सेवानवृत्त झाल्यानंतर शासनाचे या सेवानवृत्त कर्मचार्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सेवानवृत्त कर्मचार्यांच्या विविध मागण्या पूर्ण करून ३१ मार्च ...
सैनिकांनी दिलेल्या बलिदानाची जाण ठेवून सैनिकांचे आचार-विचार आत्मसात करून सैनिकांनी आपल्यासाठी दिलेल्या प्राणाची आहुती हे देशासाठी सन्मानाचे प्रतीक आहे. देशसेवेतून परमार्थ साधा, असे देवदत्त महाराज पितळे यांनी सांगितले. ...