बुलडाणा :पंचायत समितीसाठी नविन प्रशासकीय इमारत बांधून देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती, सभापती जालींधर बुधवत यांनी ग्रामविकास राज्यमंत्री ना.दादा भुसे यांचेकडे केली आहे. ...
मेहकर : पावसाळ्यात पडणारे पाणी नियोजनाअभावी वाहुन जात असल्याने भारतीय जैन संघटनेच्या वतीने संपुर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
बुलडाणा/खामगाव: जिल्हय़ातील ३५६ गावांना गारपीट व अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून, वीज पडून मोताळा तालुक्यात गंभीर जखमी झालेल्या दोन बहिणींपैकी दुपारी एकीचा मृत्यू झाला. नांदुरा तालुक्यातील वसाडी येथे झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. गारपिटीच्या तडाख् ...
खामगाव: नांदुरा रोडवरील सुटाळा खुर्द फाट्याजवळ ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास टिप्परने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकी चालक काशिनाथ विश्वनाथ वाकोडे रा. सुटाळा बु. यांचा जागीच मृत्यू झाला. ...
धाड: बाजारापेक्षा जादा दर देण्याचा करारावरून शेतकर्यांकडून सोयाबीन खरेदी करत १३ शेतकर्यांची १६ लाख ६८ हजारांची रक्कम न देता पोबारा करणार्या मासरूळ (ता. बुलडाणा) येथील एका युवकासह त्याचा भाऊ आणि मामाविरोधात धाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एकास ...
खामगाव : घाटाखालील नांदुरा, संग्रामपूर व खामगाव तालुक्यात वादळी वारा व गारपिटीने सर्वाधिक नुकसान झाले आहे. गारपिटीचा तडाखा खामगाव मतदारसंघातील अनेक गावांना बसला. यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी रविवारी दुपारी केली. नुकसा ...
लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : तालुक्यात गारपीटीमध्ये जवळपास २५ गावातील शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या पिकांचा सर्वे करण्याच्या सुचना आ.संजय रायमुलकर यांनी तहसिलदार तथा संबधीत अधिकार्यांना दिल्या आहेत.मेहकर तालुक्यात रविवारला सक ...
सिंदखेडराजा : तालुक्यातील साखरखेर्डा आणि मलकापूर पांग्रा परिसरात गारपिटीसह पाऊस पडल्याने गहू, हरभरा, ज्वारी या खरीप पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचा सर्व्हे करण्याचे आदेश तहसीलदार संतोष कनसे यांनी दिले आहेत. ...
वादळी वारा आणि तुफान गारपिटीसह आलेल्या पावसामुळे तालुक्यातील रब्बी पिकांसह फळबागा आणि भाजीपाल्याच्या पिकांना मोठय़ा प्रमाणावर बाधा पोहचून अतोनात नुकसान झाले आहे. या गारपिटीचा तालुक्यातील ६0 गावांना तीव्र तडाखा बसला असून, तालुक्यातील सुमारे १४ हजार हजा ...