उमलत्या वयात चांगले संस्कार न झाल्याचे अनेक वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळतात, असे मत संकेश्वर पीठाचे (कर्नाटक) शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंह भारती यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...
खामगाव तालुक्यातील कंचनपुर येथील २६ वर्षीय तरुण शेतक-याने अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून विष प्राशन केल्याची घटना ३० डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
खामगाव : ऐन हिवाळ्यातच जाणवत असलेल्या पाणी टंचाईविरोधात बाळापूर फैलातील महिलांनी शनिवारी पालिकेत धडक दिली. यावेळी पाण्यासाठी पाणी पुरवठा अभियंत्यांना घेराव घालण्यात आला. ...