बुलडाणा: पाणीटंचाईच्या झळा केवळ ग्रामीण किंवा नागरी वस्तीतच बसत नाहीत, तर अभयारण्यातही वन्यजीव तहानेने व्याकुळ होत आहेत. ज्ञानगंगा अभयारण्यातील नैसर्गीक पानवठ्यांवर दुष्काळाचे ढग निर्माण झाले आहेत. ...
वाशिम : शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणामुळे शिक्षक व संस्थाचालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, याविरूद्ध लढा उभारला जात आहे. ३० जानेवारी रोजी अमरावती येथे आंदोलन केले जाणार असून, पूर्वतयारी म्हणून विज्युक्टाच्यावतीने वाशिम येथे २८ जानेवारी रो ...
खामगाव : स्थानिक पाणी पुरवठा योजनेच्या नादुरूस्त पंपाची दुरूस्ती रविवारी पुर्णत्वा आली. त्यानंतर सोमवारपासून शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. ...
५४ वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याची रविवारी दुपारी पाच वाजेच्या दरम्यान सुमारे अडीच लाख भाविकांच्या महापंगतीने सांगता झाली. यावेळी १५१ क्विंटल पुरी व वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद वितरती करण्यात आला. ...
खडकपूर्णा धरणातून जालना जिल्ह्यातील मंठा व परतुर तालुक्यातील ९२ गावांसाठी मंजूर करण्यात आलेल्या ग्रीड पाणीपुरवठा योजनेच्या विरोधात नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...
मेळघाटात गेल्या ३५ वर्षापासून आदिवासी बांधवांना अविरतपणे रुग्णसेवा देणारे डॉ. रविंद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
बुलडाणा: मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल आक्रमक झाला असून या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर २८ जानेवारीला धरणे देण्यात येणार आहे. ...