बुलडाणा: उन्हाची वाढती दाहकता व पाणीटंचाई लक्षात घेता जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा रेटा शिक्षक संघटनांसह लोकप्रतिनिधींकडून लावून धरला जात आहे. ...
शासनसेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील बाजार समिती कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (२८ फेब्रुवारी) बंद पुकारला आहे. बाजार समितीतील मालाच्या आवकवर परिणाम झालेला दिसून येतो. ...
बुलडाणा : ब्रम्हपुत्रेचे प्रतीदिन समुद्रात वाहून जाणारे ५० टीएमसी पाणी १८ लाख कोटी रुपयांच्या योजनेच्या माध्यमातून थेट कन्याकुमारीपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील संकल्पीतस्तरावरील योजनेचा ६० टक्के डीपीआर पूर्णत्वास गेला आहे. दरम्यान, केंद्र ...
खामगाव : पाईपलाईन दुरूस्तीचा तांत्रिक पेच न सुटू शकल्याने, बुधवारी सायंकाळपर्यंत खामगाव शहराचा पाणी पुरवठा असुरळीत होता. परिणामी, तब्बल १५ दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा ठप्प असून, खामगावकरांची पाण्याची प्रतीक्षा कायम असल्याचे दिसून येते. ...
नदीजोड प्रकल्प लोकचळवळ होऊन वैनगंगेचे पाणी हे पैनंगगेत आणण्यासाठी प्रभावी जनआंदोलन उभे राहावे, अशी अपेक्षा मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या पाणी परिषदेत व्यक्त करण्यात आली. ...
खामगाव : शहरातील काही भागात तब्बल १४ तर काही भागात २२ दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नाही. परिणामी शहरात पाण्याचा ुठणठणाट असून, संपूर्ण खामगाव शहरच ‘टँकर’ भरोसे असल्याचे चित्र आहे. ...
राज्याच्या तुलनेत अमरावती विभाग भाषा विषयात नापास असल्याचे दिसून आले. तर अमरावती विभागातील तिसरी ते पाचविच्या ५६ टक्के मुलांना पहिलीचे पुस्तक वाचता येत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ...
शेतकर्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांची पूर्तता केली जावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना २७ फेब्रुवारी नंतर अधिक तीव्रतेने राज्यात आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी आमदार तथा अॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी येथे दिला. ...