नांदुरा: अनियमित पर्जन्यमान व दुष्काळी परिस्थितीमुळे एप्रिल २०१५ ते ३१ मे २०१९ या ४ वर्षात नांदुरा तालुक्यातील ११६ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या असल्याचे समोर आले आहे. ...
खामगाव : सध्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात ज्या धरणांवर पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत; अशी सर्व धरणे कोरडी पडल्याने पाणी उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. ...
बुलडाणा: विदर्भात येत्या पंढरवाड्यात मान्सून धडकणार असल्याचे हवामान खात्याचे संकेत असतानाच खरीपाच्या पेरणीच्या दृष्टीने शेतकऱ्यांनमध्ये अपेक्षीत लगबग दिसत नसल्याचे चित्र आहे. ...
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील उंद्री येथे एका शेतात बोलावून एक जून रोजी त्याला बेदम मारहाण करून त्याच्याकडील रोख दहा लाख रुपये आणि दोन भ्रमणध्वनी असा एक लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल घेवून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...