पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गावातील लष्करी जवान, माजी सैनिक, वीर पत्नी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्याचे आवाहन केले होते. ...
Eknath Shinde: जालना येथील लाठीमार प्रकरणी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून ॲडीशनल डिजी (लॉ ॲन्ड ऑर्डर) सक्सेना यांच्या माध्यमतातून आंतरवली सराटी येथील लाठीमार प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. ...
CM Eknath Shinde: महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातच मराठा समाजाचे आरक्षण गेले. जालन्यात दगडफेक कोणी केली हे पाहावे लागेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ...