शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

बाजार समिती कर्मचाऱ्यांचा बंद ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 13:44 IST

शासनसेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील बाजार समिती कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (२८ फेब्रुवारी) बंद पुकारला आहे. बाजार समितीतील मालाच्या आवकवर परिणाम झालेला दिसून येतो.

ठळक मुद्देशासनसेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील बाजार समिती कर्मचाऱ्यांनी गुरुवारी बंद पुकारला आहे.बाजार समितीतील मालाच्या आवकवर परिणाम झालेला दिसून येतो. शासनाच्या बाजार समितीच्या आर्थिक हिताविरोधातील निर्णयामुळे बाजार समित्यांचे उत्पन्न कमालीचे घटले आहे.

खामगाव - शासनसेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील बाजार समिती कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (२८ फेब्रुवारी) बंद पुकारला आहे. बाजार समितीतील मालाच्या आवकवर परिणाम झालेला दिसून येतो. दरम्यान खामगाव बाजार समितीचा आढावा घेतला असता शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जात असल्याचे दिसून आले. बाजार समिती सभापती संतोष टाले यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवून ज्या शेतकऱ्यांचा माल विकायचा असेल त्यांचा माल निश्चित खरेदी केला जाईल असे आवाहन केले आहे. 

शासनाच्या बाजार समितीच्या आर्थिक हिताविरोधातील निर्णयामुळे बाजार समित्यांचे उत्पन्न कमालीचे घटले आहे. यामुळे बऱ्याच बाजार समित्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बिकट झाला आहे. या पार्श्वभुमीवर शासनाने बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासनसेवेत घेऊन त्यांना दिलासा देण्याची मागणी गेल्या दशकभरापासून प्रलंबित आहे.याच मागणीसाठी राज्यातील सर्व बाजार समितीचे कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे सुरू केले आहे. जिल्ह्यातील खामगाव, शेगाव, संग्रामपूरसह 13 बाजार समित्यांचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. मराठा ठोक मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील व राज्य बाजार समिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीपराव डेबरे यांच्या नेतृत्वात या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू झाले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी