शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बुलडाणा जिल्ह्यात जलवाहिन्यांना गळती: ३५ ते ४० टक्के पाण्याचा अपव्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 6:27 PM

बुलडाणा :  जिल्ह्यात विविध ठिकाणच्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईवरील लिकेज वाढल्यामुळे ३५ ते ४० टक्के पाण्याचा अपव्य होत आहे. पाणीपुरवठा योजनांच्या गळतीचे आॅडीट करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देगळतीचे आॅडीट करण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

बुलडाणा :  जिल्ह्यात विविध ठिकाणच्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईवरील लिकेज वाढल्यामुळे ३५ ते ४० टक्के पाण्याचा अपव्य होत आहे. पाणीपुरवठा योजनांच्या गळतीचे आॅडीट करण्याची गरज निर्माण झाली आहे.एकीकडे जिल्हयातील प्रकल्पामध्ये तुनेने अल्प जलसाठा आहे. नागरी व ग्रामीण भागाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्या प्रकल्पावरून अवैध पाणी उपसा होत असल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्र्यांच्या सुचनेवरून दिलेले आहेत. अशा स्थितीत योजनांच्या जलवाहिनीवरील लिकेजेसमुळेच जादा पाणी वाया जाणे संयुक्तीक नाही. निकषनुसार साधारणत: १५ ते २० टक्के लिकेजेस जलवाहिन्यावर असतात. त्यामुळे जलवाहिन्यावरील व्हॉल दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.  त्यामुळे ग्रामीण भागात तथा शहरी भागात प्रसंगी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाणी हे नागरी भागातील साडेपाच लाख लोकांना आगामी काळात पुरणारे आहे. मात्र गळतीमुळे होणार्या पाण्याचा अपव्य पाहता प्रसंगी यात कमतरता येण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातही असेच चित्र आहे. जिल्ह्यातील विविध शहरासह बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईनवर विविध ठिकाणी लिकेज असल्यमुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाºया दिवसात वाढ होते. या परिस्थितीमुळे अनेकवेळा नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. जवळपास दीड लाख लोकसंख्या असलेल्या बुलडाणा शहराला येळगाव येथील स्व. भोंडे जलाशयातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी धरणापासून ते शहरातील पाण्याच्या टाकी पर्यत पाईप लाईन टाकण्यात आली आहे. परंतु या पाईप लाईनवरील अनेक वॉल लिकेज झाले आहेत. दररोज वॉल व या पाईप लाईन मधून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे हे पाणी काही नागरिकांच्या अंगणात शिरले असल्यामुळे अंगणाला डबक्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.