शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

जळगावात काँग्रेसची सरशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:45 IST

जळगाव जामोद: तालुक्यात १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ७  ऑक्टोबर रोजी पर पडल्या. त्यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायतींवर  काँग्रेसने आपला झेंडा फडकविण्यात यश मिळविले. त्यापाठो पाठ भाजपा, शिवसेना आणि भारिप  यांचा नंबर लागतो. ग्रामीण  भागातील या निकालामुळे भविष्यामध्ये काँग्रेसला ‘अच्छे दिन’  येतील हे स्वप्न पाहण्यास हरकत नाही.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला आले ‘सोनिया’चे दिनप्रतिष्ठेच्या निवडणुकीत अनेकांना हादरा!

जयदेव वानखडे । लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: तालुक्यात १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ७  ऑक्टोबर रोजी पर पडल्या. त्यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायतींवर  काँग्रेसने आपला झेंडा फडकविण्यात यश मिळविले. त्यापाठो पाठ भाजपा, शिवसेना आणि भारिप  यांचा नंबर लागतो. ग्रामीण  भागातील या निकालामुळे भविष्यामध्ये काँग्रेसला ‘अच्छे दिन’  येतील हे स्वप्न पाहण्यास हरकत नाही.प्रथमच थेट जनतेमधून सरपंच पदाची निवड करण्यात  आल्यामुळे ग्रामीण भागातील वातावरण राजकारणाने चांगलेच  पेटले होते. संपूर्ण गावामधून सरपंच निवड हा विशेष औत्सु क्याचा विषय बनला होता. त्यामुळे गावागावात प्रचंड उत्साहात  आणि जादा टक्केवारीने मतदान झाले. सरसरी संपूर्ण तालुक्यात  ८४ टक्के एवढे मतदान झाले. त्यातच गावामधून सरपंच  निवडायचा म्हणून मतदारांनीदेखील जनमानसामध्ये चांगली प्र ितमा असलेल्या व्यक्तींनाच मतदान केले. अखेर ९ ऑक्टोबर  रोजी मतमोजणी होऊन धक्कादायक परिणाम बाहेर आले.  तालुक्यामध्ये माहुली, गाडेगाव बु., टाकळी, भेंडवळ खुर्द,  मडाखेड बु., मडाखेड खुर्द, गोळेगाव बु., गोळेगाव खुर्द, हिंगणा  बाळापूर, झाडेगाव, पळशी वैद्य, मांडवा, सातळी, पळसखेड,  वडगाव पाटण, खेर्डा खुर्द, निंभोरा बु., बोराळा बु., बोराळा खुर्द  या १९ गावांनी निवडणुका लढल्या. त्यात वडगाव पाटण सरर पंच पद रिक्त राहिले तर १९ गावामध्ये प्रभागनिहाय सदस्यांची  तर सरपंचाची थेट जनतेतून निवड झाली. तालुक्यातील चारही  जि.प. सर्कलमध्ये भाजपाचे सदस्य असून, पंचायत समि तीवरदेखील भाजपाचीच सत्ता आहे. त्यामुळे ग्रामीण भागावर  भाजपाचेच अधिराज्य राहिले असे वाटत होते; मात्र  निवडणुकांचे परिणाम पाहता काँग्रेसने पुन्हा आपली पकड  ग्रामीण भागावर पक्की केल्याचे दिसून आले. यामध्ये जवळपास  १0 ठिकाणी काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले. या निवडणुका  पक्षाच्या चिन्हावर झाल्या नसल्या तरी प्रत्येक गावामध्ये भाजपा  विरुद्ध काँग्रेसचा गट एकमेकांविरुद्ध होता.

प्रतिष्ठेच्या निवडणुकीत अनेकांना हादरा!तालुक्याच्या राजकारणात काम करणारे पदाधिकारी नेते  मंडळींनी ग्रामीण भागातील असल्याने आपसूकच त्या-त्या  पदाधिकार्‍यांवर आपल्या गावातील सरपंच पदाची निवडणूक ही  प्रतिष्ठेची बनली होती. त्यामुळे सरपंच पदाच्या निवडणुकांना  चांगलीच रंगत आली. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुका म्हटल्या की वाद,  भांडणे आलीच वार्डा-वार्डात एका कुटुंबातील व्यक्ती परस् पराविरुद्ध निवडणुकीत उभे राहतात आणि मग वाद होतात; परंतु  यावर्षी कोणत्याही गावात निवडणुकीच्या कारणावरून वाद  झाल्याची नोंद नाही.