शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

जळगावात काँग्रेसची सरशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:45 IST

जळगाव जामोद: तालुक्यात १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ७  ऑक्टोबर रोजी पर पडल्या. त्यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायतींवर  काँग्रेसने आपला झेंडा फडकविण्यात यश मिळविले. त्यापाठो पाठ भाजपा, शिवसेना आणि भारिप  यांचा नंबर लागतो. ग्रामीण  भागातील या निकालामुळे भविष्यामध्ये काँग्रेसला ‘अच्छे दिन’  येतील हे स्वप्न पाहण्यास हरकत नाही.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला आले ‘सोनिया’चे दिनप्रतिष्ठेच्या निवडणुकीत अनेकांना हादरा!

जयदेव वानखडे । लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: तालुक्यात १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ७  ऑक्टोबर रोजी पर पडल्या. त्यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायतींवर  काँग्रेसने आपला झेंडा फडकविण्यात यश मिळविले. त्यापाठो पाठ भाजपा, शिवसेना आणि भारिप  यांचा नंबर लागतो. ग्रामीण  भागातील या निकालामुळे भविष्यामध्ये काँग्रेसला ‘अच्छे दिन’  येतील हे स्वप्न पाहण्यास हरकत नाही.प्रथमच थेट जनतेमधून सरपंच पदाची निवड करण्यात  आल्यामुळे ग्रामीण भागातील वातावरण राजकारणाने चांगलेच  पेटले होते. संपूर्ण गावामधून सरपंच निवड हा विशेष औत्सु क्याचा विषय बनला होता. त्यामुळे गावागावात प्रचंड उत्साहात  आणि जादा टक्केवारीने मतदान झाले. सरसरी संपूर्ण तालुक्यात  ८४ टक्के एवढे मतदान झाले. त्यातच गावामधून सरपंच  निवडायचा म्हणून मतदारांनीदेखील जनमानसामध्ये चांगली प्र ितमा असलेल्या व्यक्तींनाच मतदान केले. अखेर ९ ऑक्टोबर  रोजी मतमोजणी होऊन धक्कादायक परिणाम बाहेर आले.  तालुक्यामध्ये माहुली, गाडेगाव बु., टाकळी, भेंडवळ खुर्द,  मडाखेड बु., मडाखेड खुर्द, गोळेगाव बु., गोळेगाव खुर्द, हिंगणा  बाळापूर, झाडेगाव, पळशी वैद्य, मांडवा, सातळी, पळसखेड,  वडगाव पाटण, खेर्डा खुर्द, निंभोरा बु., बोराळा बु., बोराळा खुर्द  या १९ गावांनी निवडणुका लढल्या. त्यात वडगाव पाटण सरर पंच पद रिक्त राहिले तर १९ गावामध्ये प्रभागनिहाय सदस्यांची  तर सरपंचाची थेट जनतेतून निवड झाली. तालुक्यातील चारही  जि.प. सर्कलमध्ये भाजपाचे सदस्य असून, पंचायत समि तीवरदेखील भाजपाचीच सत्ता आहे. त्यामुळे ग्रामीण भागावर  भाजपाचेच अधिराज्य राहिले असे वाटत होते; मात्र  निवडणुकांचे परिणाम पाहता काँग्रेसने पुन्हा आपली पकड  ग्रामीण भागावर पक्की केल्याचे दिसून आले. यामध्ये जवळपास  १0 ठिकाणी काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले. या निवडणुका  पक्षाच्या चिन्हावर झाल्या नसल्या तरी प्रत्येक गावामध्ये भाजपा  विरुद्ध काँग्रेसचा गट एकमेकांविरुद्ध होता.

प्रतिष्ठेच्या निवडणुकीत अनेकांना हादरा!तालुक्याच्या राजकारणात काम करणारे पदाधिकारी नेते  मंडळींनी ग्रामीण भागातील असल्याने आपसूकच त्या-त्या  पदाधिकार्‍यांवर आपल्या गावातील सरपंच पदाची निवडणूक ही  प्रतिष्ठेची बनली होती. त्यामुळे सरपंच पदाच्या निवडणुकांना  चांगलीच रंगत आली. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुका म्हटल्या की वाद,  भांडणे आलीच वार्डा-वार्डात एका कुटुंबातील व्यक्ती परस् पराविरुद्ध निवडणुकीत उभे राहतात आणि मग वाद होतात; परंतु  यावर्षी कोणत्याही गावात निवडणुकीच्या कारणावरून वाद  झाल्याची नोंद नाही.