शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाणी मिळाले नाहीतर बेमूदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 18:08 IST

पाणीटंचाई निवारणासाठी तातडीच्या उपाययोजना न केल्यास आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा सरपंचासह गावकºयांनी दिला आहे. 

 

जलंब ता. शेगाव : शेगाव नगरपरिषदेच्या जलकुंभावरून टँकरद्वारे सोडण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने गावात तीव्र जलसंकट निर्माण झाले आहे. गावातील पाणीटंचाई निवारणासाठी तातडीच्या उपाययोजना न केल्यास आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा सरपंचासह गावकºयांनी दिला आहे. जलंब येथे तीव्र पाणीटंचाई असल्याने येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शेगाव येथील जलकुंभावरून पाणी पुरविण्यात येत होते. त्यामुळे काही प्रमाणात गावातील पाणीप्रश्न सुटला होता. मात्र २३ फेब्रुवारीपासून हा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. गावात सध्या कुठलाही नैसर्गीक स्त्रोत नाही. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेगाव नगर परिषदेत विचारणा केली असता संबधित अधिकाºयांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. जिल्हाधिकाºयांच्या आदेशाची नगर परिषद प्रशासनाने अवहेलना केली आहे. गावाची लोकसंख्या जवळपास १२ हजार एवढी आहे. पाणी नसल्याने प्रशासनाबाबत गावकºयांमध्ये प्रचंड जनक्षोभ वाढला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न एखादेवेळी निर्माण होण्याचा धोका आहे. नागरिकांकडे कुठलाही पर्याय नसल्याने तहसिल कार्यालयासमोर १२ मार्चपासून आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा सरपंच संतोष पळसकार, माजी सरपंच बबलू देशमुख, उपसरपंच उमाताई देशमुख, संजय गव्हांदे, प्रकाश देवचे, अर्चना अवचार, जयश्री घोपे, निर्मलाताई तायडे, शितल मोरे, संजय अवचार, विलास गव्हांदे यांच्यासह नागरिकांनी दिला आहे.

टॅग्स :khamgaonखामगावWaterपाणीagitationआंदोलन