शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

मुल्यवर्धन कार्यक्रमाचा मुख्याध्यापकांनाच विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 3:22 PM

खामगाव तालुक्यासह जिल्हयातील अनेक शाळांमध्ये या उपक्रमाबाबत मुख्याध्यापक अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जिल्ह्यातील नगर परिषद व जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा बुध्दयांक नाहीतर भावनिक बुध्द्यांक सुद्धा वृद्धींगत व्हावा यासाठी १ सप्टेंबरपासून मुल्यवर्धन कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र अद्याप खामगाव तालुक्यासह जिल्हयातील अनेक शाळांमध्ये या उपक्रमाबाबत मुख्याध्यापक अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. यामुळे शासनाच्या अभिनव उपक्रमाला हरताळ फासल्याचे दिसून येते.राज्यातील ४० हजार प्राथमिक शाळांमध्ये मुल्यवर्धन कार्यक्रम राबविण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. १ सप्टेबर पासून या उपक्रमाची अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत मुख्याध्यापकांपर्यंत पोहचले नाहीत. यामुळे मुख्याध्यापकांना मुल्यवर्धन कार्यक्रमाचा विसर पडला आहे.विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात घटनात्मक मुल्ये रूजावीत, यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.

दृष्टीक्षेपात मुल्यवर्धन कार्यक्रमविद्यार्थ्यांमधील रचनावादी दृष्टीकोण विकसीत करण्यावर भर देण्यात येत असून यामध्ये पालक आणि शिक्षकांचा अधिकाधिक समावेश यात करण्यात आला आहे. शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनने प्राथमिक शिक्षकांना मुल्यवर्धन कार्यक्रमाचे प्रशिक्षण दिले आहे. तरीसुद्धा हा उपक्रम अद्याप जिल्हयात राबविण्यास सुरवात झाली नसल्याचे दिसून येत आहे.

भावनिक बुध्द्यांक वाढवण्यावर भरविद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असतांना विद्यार्थ्यांचा फक्त बुध्द्यांक नाही तर भावनिक बुध्द्यांक वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यातील ३६ जिल्हयात २१५ तालुक्यातील ४० हजार २३१ शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.मुल्यवर्धन कार्यक्रमाची माहिती तालुक्यातील सर्व नगरपरिषद व जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना दिली आहे. ज्या ठिकाणी उपक्रम राबविणे सुरु झाले नसेल अशा मुख्याध्यापकांना उपक्रम राबविण्यासंदर्भात आदेशीत करण्यात येईल.- गजानन गायकवाड,गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, खामगाव.

 

 

टॅग्स :khamgaonखामगावEducation Sectorशिक्षण क्षेत्र