शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

‘गुड’ भविष्यासाठी ‘गोड’ शब्दांची पेरणी आवश्यक - बारोमास’कार सदानंद देशमुख  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 18:29 IST

बुलडाणा: जग रहाटीत ‘वासना तशी फळे’, अशा आशयाच्या कितीतरी म्हणी आणि वाकप्रचार समाज व्यवस्थेला बांध घालण्यासाठी भाषिक व्यवहारात आहेत.

बुलडाणा: जग रहाटीत ‘वासना तशी फळे’, अशा आशयाच्या कितीतरी म्हणी आणि वाकप्रचार समाज व्यवस्थेला बांध घालण्यासाठी भाषिक व्यवहारात आहेत. चांगल्या वासना ठेवल्या म्हणजे सकारात्मक विचार केला तर भविष्यावत चांगलेच घडत जाते, असे म्हणतात. पण ‘कळते पण वळत नाही’ या कात्रीत सापडलेले मन, सकारात्मकतेकडे वळायला कठीण. आणि ‘मन चिंती ते वैरीे ना चिंती’, असा अनुभव आपल्या आंतरिक आणि सामाजिक जीवन संघर्षात येत जातो. जीवनात संवाद प्रक्रिया सातत्याने जनाशी आणि मनाशी, अशा दोन पातळ््यावर सुरू असते. आपले भविष्य ‘गुड’ करायचे असले तर त्यासाठी ‘गोड’ शब्दांची पेरणी प्रयत्नपुर्वक करावी लागते. त्यातूनच ‘मग पेरले तसे उगवले’, हा अनुभव येतो. म्हणूनच आपल्या उद्याच्या भरघोस हंगामासाठी गोडूस शब्दांची पेरणी आवश्यक ठरते. याचे सजग भान या जिवनाच्या प्रवासात ठेवावे लागते. त्यासाठी जगदगुरू तुकाराम महाराजांनी दिलेला ‘आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने। शब्दाचीच शस्त्रे यत्न करू। शब्दची आमूच्या जीवाचे जीवन। शब्द वाटू धन जनलोका।।.’ हा जीवनमंत्र कधीही विसरू नये, हे साध्य झाले की सारेच ‘गुड गोड’ झाल्याची अनुभूती येत राहील.  मनाशी निगडीत भाव भाषेतून व्यक्त होतात. ते व्यक्त करण्यासाठी उत्क्रांती काळात अनेक भाषांची निर्मिती झाली. भाषेतून जशा भावना व्यक्त होतात तसेच वातावरण व रस निर्मिती होते आणि तसेच घडत जाते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाLokmat Eventलोकमत इव्हेंट