शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

रब्बीतील पिके वाचविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 15:20 IST

रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची सरासरीच्या ९० टक्के पेरणी झाली आहे. सध्या काही भागातील पिके सुस्थितीत असून अनेक ठिकाणी विविध रोगांनी हल्ला केला आहे. यामुळे शेतकरी महागड्या औषधांची फरवारणी करताना दिसत आहे. एकंदरीतच रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जमिनीमध्ये भरपूर ओलावा निर्माण झाल्याने रब्बी पिकांना पोषक वातावरण होते. तरीसुद्धा अनेक ठिकाणी शेतजमिनी ओली असल्याने रब्बी हंगामातील पिकांची उशीरा पेरणी झाली. उत्पादनात घट येण्याची भिती व्यक्त होत असल्याने अनेक शेतकºयांच्या मनात लागवडीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र थंडी मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने सुरूवातील कमी असलेला रब्बी हंगामातील पिकांची लागवड करणाºया शेतकºयांचा आकडा वाढला. परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान आता रब्बी हंगामातील पिकांच्या माध्यमातून भरून काढता येईल, अशी शेतकºयांना आशा होती. काही ठिकाणी याचे फलीतही होताना दिसत आहे. मात्र अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे हरभरा, मका, रब्बी ज्वारी या पिकांवर विविध रोगांनी हल्ला आहे. हरभºयावर घाटेअळी तर मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे सदर पिके मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या किटकनाशकांची फवारणी करूनदेखील परिणाम होत नसल्याने शेतकºयांमध्ये धास्ती भरली आहे. जिल्ह्यातील काही भागात वादळी वाºयासह हलक्या स्वरूपात पाऊस पडत आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका गहू व हरभरा पिकाला बसत आहे. यामुळे शेतकºयांवरील आर्थिक संकटात वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.पिकांवरील रोंगाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत आहेत. यामुळे उत्पादन खर्चामध्ये प्रचंड वाढ होत आहे. मात्र या औषधांचा पाहिजे त्या प्रमाणात दिसून येत नाही. यामुळे पिकांवर प्रादुर्भाव झालेल्या रोगांचा बंदोबस्त करताना शेतकºयांची चांगलीच दमछाक होत आहे. परिणामी उत्पादना घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी