शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम केली मुख्यमंत्र्यांना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 7:24 PM

Crop insurance : दोन शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत तहसीलदार यांच्या मार्फत सोमवारी मुख्यमंत्र्यांना ही रक्कम परत केली.

जळगाव जामोद :   तालुक्यातील एका मंडळांमध्ये सन २०१९-२० ची पिक विम्याची रक्कम एकरी बारा हजार या प्रमाणे मिळाली असतांना इतर चार मंडळांमध्ये मात्र हीच रक्कम विमा कंपनीकडून एकरी ५०० ते १५०० याप्रमाणे वितरित केली जात आहे.या पृष्ठभूमीवर दोन शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत तहसीलदार यांच्या मार्फत सोमवारी मुख्यमंत्र्यांना ही रक्कम परत केली.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.          सन २०१९-२० च्या पिक विम्याची रक्कम मोठा संघर्ष केल्यानंतर पिक विमा कंपनीने मंजूर केली.परंतु त्याचे वाटप करताना मंडळनिहाय मोठी तफावत ठेवली आहे.तालुक्यातील एका मंडळात एकरी बारा हजार प्रमाणे वितरण होत असताना अन्य चार मंडळात मात्र एकरी ५०० ते १५०० प्रमाणे वितरण सुरू आहे.या असमानतेचा संताप म्हणून मुरलीधर पुंडलिक राऊत व संतोष राजाराम दांडगे या दोन शेतकऱ्यांनी पीक विम्याची मिळालेली रक्कम तहसीलदार शीतल सोलाट यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना दिवाळी साजरी करण्यासाठी परत केली आहे.तशा आशयाचे निवेदन व चेक या दोन शेतकऱ्यांनी सोमवारी तहसीलदारांना दिले.किमान या घटनेनंतर तरी शासनाकडून या बाबीची गंभीर गंभीर दखल घेत इतर मंडळांमध्ये पीक विम्याची रक्कम वाढवून मिळेल अशी आशा शेतकर्‍यांना आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी