शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शेतक-यांनी केले ‘उलटे टांगो’ आंदोलन!

By admin | Updated: June 9, 2017 01:15 IST

उलट्या काळजाच्या सरकारचा निषेध : धानोरा शिवारातील शेतकरी लटकले आंब्याच्या झाडाला!

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : उलट्या काळजाच्या सरकारला सरळ सांगून समजत नाही म्हणून शेतकर्‍यांनी ह्यउलटे टांगोह्ण आंदोलन करीत सरकारच्या भाषेत समजविण्याचा प्रयत्न केला. नांदुरा तालुक्यातील तीन गावातील शेतकर्‍यांनी धानोरा शिवारातील शेतात आंब्याच्या झाडाला उलटे लटकून गुरुवारी अभिनव आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गेल्या १ जूनपासून शेतकर्‍यांचा संप सुरू असून, वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली जात आहेत. या अंतर्गत गुरुवार, ८ जून रोजी नांदुरा तालुक्यातील धानोरा विटाळी, काटी व शिरसोडी या तीन गावातील शेतकर्‍यांनी एकत्र येऊन आपल्या मागण्यांसाठी आंब्याच्या झाडाला उलटे टांगण्याचे आंदोलन केले. आंब्याच्या डहाळ्यांना उलटे लटकवून घेत शेतकर्‍यांनी उलट्या काळजाच्या सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी शेतकरी गुलाबराव पाटील, समाधान वानखडे, भानुदास पाटील, सोपान चोपडे, रमेश पाटील, सुभाष कोल्हे, भागवत वानखडे, गोंविद गिरी, देवीदास पाटील, विष्णू पाटील, भागवत पाटील, मोहन पाटील, माणिकराव नरवाडे, श्रीकृष्ण दांडगे, प्रकाश दांडगे, विष्णू वानखडे, अमोल वानखडे, जानराव ठाकरे, आशिष बाठे, अजाबराव जंगले, कैलास नरवाडे, संदीप चोपडे, शत्रुघ्न चोपडे, मंगेश गाडे, भाऊराव नरवाडे, तुकाराम बोंडे, भानुदास बोरसे, सुरेश नरवाडे, अशोक नरवाडे, अशोक आमले, दिनेश बोंडे, किशोर बोंडे, सुनील बोंडे यांची उपस्थिती होती.