शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

शेतकऱ्याने दोन एकरावरील द्राक्ष बाग केली नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 12:51 IST

Buldhana Farmer News द्राक्ष बागेतून लाभ होण्याऐवजी तोटाच होत असल्याने पवार यांनी हे पाऊल उचलेले.

ठळक मुद्देचार वर्षांपूर्वी लावलेल्या द्राक्ष वेलींना फळधारणा झाली नाही.दोन एकरात जवळपास २ हजार चारशे झाड पवार यांनी लावली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: तालुक्यातील वसंत नगर येथील शेतकऱ्याने आपली दोन एकर वरील द्राक्ष बाग मोडून टाकली आहे. चार वर्षांपूर्वी लावलेल्या द्राक्ष वेलींना फळधारणा झाली नाही, लाखोंचा खर्च करून जोपासलेली बाग उत्पन्न देत नसल्याने झाबु लखु पवार यांनी कुऱ्हाडीचा घाव घालून द्राक्ष बाग नष्ट केली. दोन एकरात जवळपास २ हजार चारशे झाड पवार यांनी लावली होती. दरम्यानच्या काळत पीक विमा मिळाला नाही, तसेच बँकांनीही कर्ज दिले नसल्याने नाराज झालेल्या पवार यांनी बाग उध्वस्त केली आहे. नुकताच फळ पीक विमाही जाहीर झाला आहे. मात्र सातत्याने द्राक्ष बागेतून लाभ होण्याऐवजी तोटाच होत असल्याने पवार यांनी हे पाऊल उचलेले. दरम्यान, कधी काळी बुलडाणा जिल्ह्यातील द्राक्ष हे मध्यप्रदेश, दिल्ली आणि गुजरातलाही जात होती. बुलडाणा जिल्ह्यात द्राक्षबागायदारांचा एक संघही कार्यान्वीत आहे. मात्र अलिकडील काळात हवामानातील बदल या पिकासाठी जिल्ह्यात काहीसा धोकादायक ठरत आहे. त्यामुळे काही मोजक्या ठिकाणीच सध्या द्राक्ष बागा आहेत. २००० च्या दशकात चिखली तालुक्यात काही प्रमाणात द्राक्ष बागा होत्या.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती