शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

मोदींच्या पराभवाची चर्चा चहाच्या टपरीवरून होईल : शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 17:27 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा परभाव का झाला? याची चर्चा चहाच्याच टपरीवर करताना दिसतील

देऊळगाव मही (जि. बुलडाणा) : ज्यांनी चहाचं भांडवल करून जनसामान्यांना फसवले तीच मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा परभाव का झाला? याची चर्चा चहाच्याच टपरीवर करताना दिसतील, अस भाकीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी देऊळगाव मही येथे केले. स्वत:ला गांधीवादी व लोकशाहीचे पुजारी म्हणवणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांच्या प्रश्नासाठी अधिवेशन बोलावण्याची आमची मागणी मान्य करावीअसे सांगत शेतकर्यांनी त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी निकराने लढा द्यावा. २०१९ ची निवडणूक जात-धर्मावर लढणार्या हिसका दाखवा, असे आवाहनही खा. राजू शेट्टी यांनी पुढे बोलताना केले.

महाराष्ट्र दिनापासून धुळे जिल्ह्यातील वखरण येथून ही ‘शेतकरी सन्मान यात्रा’ सुरू झाली असून पाच मे रोजी रात्री ती देऊळगाव मही येथे पोहोचलीहोती.  त्यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, कवी ज्ञानेश वाकुडकर,युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडगूले, महिला प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, घनशाम चौधरी, माणिकराव कदम, गजानन बंगाळे पाटील, राज्य उपाध्यक्ष सयाजीमोरे, अमोल हिप्परगे, अनिल पवार, राज्य उपाध्यक्षा शर्मीला येवले, बबनराव चेके यांच्यासह अन्य उपस्थित होते.

ही लढाई परिवर्तनाची असून नेतृत्व स्थापन करण्याची नाही. शेतकर्यावर आलेली ही वेळ सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आली आहे. सरकारचे आयात धोरण हे  शेतकर्यांसाठी मारक ठरत आहे. स्वामीनाथ आयोगाची शिफारस स्वीकरली असती तर वेतन आयोगाप्रमाणे सरकारला फरक द्यावा लागला असता. जीएसटी, नोटबंदीचा शेतकर्यानां फटका बसला आहे. शेतकर्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी १९३ संघटना एकत्र आल्या असून शेतकरी प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणीसाठी दहा मे रोजी राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक लाख सह्यांचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीNarendra Modiनरेंद्र मोदी