शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

विना परवाना वृक्ष तोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:01 IST

साखरखेर्डा: राताळी येथील एका शेतकऱ्याच्या धुऱ्यावरील वृक्षांची तोड करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विठ्ठल गायकवाड यांनी केली आहे. राताळी ...

साखरखेर्डा: राताळी येथील एका शेतकऱ्याच्या धुऱ्यावरील वृक्षांची तोड करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विठ्ठल गायकवाड यांनी केली आहे.

राताळी येथील विठ्ठल गायकवाड यांची गट नंबर २२० मध्ये ३ हेक्टर १६ आर. शेत जमीन आहे. त्यांच्या शेजारी गजानन पाटील यांची शेती असून त्यांनी ती शेत जमीन भागवत काळे मोहाडी यांना मागिल वर्षी विकली आहे. या दोन्ही शेतीच्या मध्ये वडिलोपार्जित सामुहिक धुरा आहे. या मध्ये पाणी जाण्यासाठी वहीवाट असून धुऱ्यावर अनेक प्रकारची झाडे आहेत. त्यात चंदन, गोंधन, लिंब, पळस अशा प्रकारची झाडे भागवत काळे यांनी जेसीबी लावून कुणाचीही परवानगी न घेता मुळासकट उपटून टाकली आहेत. पाणी जाण्याची वहीवाटही बुजवून धुऱ्यावर ताबा केला आहे. या व्यक्तीने अवैध रित्या झाडांची तोड करुन वनसंपदेचे नुकसान केले असून याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी ठाणेदार जितेंद्र आडोळे, वन विभागाकडे केली आहे.