शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

वापरलेल्या ‘मास्क’मुळे पशुंना धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 11:48 IST

मास्क वापरानंतर कोणतीही खबरदारी न घेता कचऱ्यात, रस्त्यावर अथवा कुठेही उघड्यावर फेकण्यात वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: करोनापासून वाचण्यासाठी चिखलीकरांनी गेल्या अनेक दिवसांपासून तोंडाला मास्क लावण्यास सुरूवात केली. त्यातच आता पालीका प्रशासनानेही मास्क लावणे बंधनकारक केले आहे; मात्र, हे मास्क वापरानंतर कोणतीही खबरदारी न घेता कचऱ्यात, रस्त्यावर अथवा कुठेही उघड्यावर फेकण्यात वाढ झाली आहे. यामध्ये एकाद्या कोरोना बाधीत रूग्णाचा मास्क असल्यास त्याव्दारे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे माणासांप्रमाणे शहरात मुक्त संचार करणाºया जनावरांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.‘करोना’चा प्रादुर्भाव स्वत:च्या खबदारीसाठी प्रत्येकजण मास्क घालूनच वावरत आहेत. शहरात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने यापृष्ठभूमीवर पालीका प्रशासनाने ९ एप्रिल पासून शहरवासीयांना ‘मास्क’ वापरणे बंधनकारक केले. मात्र मास्क वापरून झाल्यानंतर कोणतीही काळजी न घेता तो बिनदिक्कतपणे कोठेही टाकला जाते. कधी कचºयात, रोडवर हे वापरलेले मास्क टाकल्या जात असल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. एखाद्या कोरोना बाधित रूग्णाने वापरलेले मास्क असल्यास त्यापासून कळत नकळत इतर नागरिक, सफाई कामगारांच्या आरोग्याला धोका आहे. जनावरे कचºयात अन्न शोधत असतात, त्या कचºयात असे वापरलेले मास्क असल्याने मानवांप्रमाणे पशुंनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता बळावली आहे. मास्कचा वापर झाल्यानंतर त्यांची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. वापरलेले मास्क, ग्लोज, रूमाल, प्लास्टीक पिशव्या आदी रोडवर किंवा खुल्या जागेवर टाकू नये, अनेक जनावरे व पाळीव प्राण्यांच्या खाण्यात या वस्तू येतात. यातून कोरोनासारख्या विषाणूचा संसर्ग होण्यासह या वस्तू खाण्यात आल्याने जनावरे मृत होतील, त्यामुळे सर्वांनी जाबाबदारीपूर्वक वागावे व मुक्या प्राण्यांवर दया दाखवावी.-डॉ. प्रविण निळे, पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी २) पेठ, ता.चिखली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसChikhliचिखली