शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वापरलेल्या ‘मास्क’मुळे पशुंना धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 11:48 IST

मास्क वापरानंतर कोणतीही खबरदारी न घेता कचऱ्यात, रस्त्यावर अथवा कुठेही उघड्यावर फेकण्यात वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: करोनापासून वाचण्यासाठी चिखलीकरांनी गेल्या अनेक दिवसांपासून तोंडाला मास्क लावण्यास सुरूवात केली. त्यातच आता पालीका प्रशासनानेही मास्क लावणे बंधनकारक केले आहे; मात्र, हे मास्क वापरानंतर कोणतीही खबरदारी न घेता कचऱ्यात, रस्त्यावर अथवा कुठेही उघड्यावर फेकण्यात वाढ झाली आहे. यामध्ये एकाद्या कोरोना बाधीत रूग्णाचा मास्क असल्यास त्याव्दारे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे माणासांप्रमाणे शहरात मुक्त संचार करणाºया जनावरांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.‘करोना’चा प्रादुर्भाव स्वत:च्या खबदारीसाठी प्रत्येकजण मास्क घालूनच वावरत आहेत. शहरात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने यापृष्ठभूमीवर पालीका प्रशासनाने ९ एप्रिल पासून शहरवासीयांना ‘मास्क’ वापरणे बंधनकारक केले. मात्र मास्क वापरून झाल्यानंतर कोणतीही काळजी न घेता तो बिनदिक्कतपणे कोठेही टाकला जाते. कधी कचºयात, रोडवर हे वापरलेले मास्क टाकल्या जात असल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. एखाद्या कोरोना बाधित रूग्णाने वापरलेले मास्क असल्यास त्यापासून कळत नकळत इतर नागरिक, सफाई कामगारांच्या आरोग्याला धोका आहे. जनावरे कचºयात अन्न शोधत असतात, त्या कचºयात असे वापरलेले मास्क असल्याने मानवांप्रमाणे पशुंनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता बळावली आहे. मास्कचा वापर झाल्यानंतर त्यांची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. वापरलेले मास्क, ग्लोज, रूमाल, प्लास्टीक पिशव्या आदी रोडवर किंवा खुल्या जागेवर टाकू नये, अनेक जनावरे व पाळीव प्राण्यांच्या खाण्यात या वस्तू येतात. यातून कोरोनासारख्या विषाणूचा संसर्ग होण्यासह या वस्तू खाण्यात आल्याने जनावरे मृत होतील, त्यामुळे सर्वांनी जाबाबदारीपूर्वक वागावे व मुक्या प्राण्यांवर दया दाखवावी.-डॉ. प्रविण निळे, पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी २) पेठ, ता.चिखली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसChikhliचिखली