शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

विजेच्या तारा खाली आल्यामुळे शेतकऱ्यांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:36 AM

पांगरखेड शिवारात गट नंबर ५४० मध्ये रामराव बढे यांचे शेत आहे. त्या शेतातून जाणाऱ्या विजेच्या तारा झाडामध्ये अडकलेल्या आहेत. ...

पांगरखेड शिवारात गट नंबर ५४० मध्ये रामराव बढे यांचे शेत आहे. त्या शेतातून जाणाऱ्या विजेच्या तारा झाडामध्ये अडकलेल्या आहेत. तसेच खाली येऊन जमिनीपासून अवघ्या पाच ते सहा फूट अंतरावर लोंबकळत आहे. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या शेतकरी तथा मजुरांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे.

यामुळे येथे एखादी दुर्घटना घडू नये, यासाठी तारांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी माजी सरपंच दिनकर बढे यांनी केली आहे. वारंवार तक्रार करूनसुद्धा विद्युत विभागाचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पावसाळा तोंडावर असताना धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे त्यापूर्वी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. धामणगाव बढे परिसरात मागील दिवसात झालेल्या वादळी पावसामुळे अनेक विद्युत पोल कोलमडले आहेत. संबंधित ठेकेदार दुरुस्तीचे काम करीत आहे. परंतु परिसरातील छोठीमोठी कामेसुद्धा स्थानिक कर्मचारी करीत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे.