शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

चिखली तालुक्यातील सीताफळ जयपूर, इंदुरच्या बाजारात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 12:12 IST

Buldhana Agriculture News सीताफळाची लागवड करून राजेंद्र वाघमारे यांनी तोट्यात जाणाऱ्या शेतीचे फायद्यात रूपांतर केले.

- सुधीर चेके पाटील लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : पाण्याची कमतरता, त्यात जमीनीचा पोत खराब, अशा परिस्थितीत सातत्याने नुकसान सोसावे लागत असल्याने पारंपारीक पिकाला फाटा देत कमी पाण्यावर येणाऱ्या सीताफळाची लागवड करून राजेंद्र वाघमारे यांनी तोट्यात जाणाऱ्या शेतीचे फायद्यात रूपांतर केले. त्यांच्या शेतातील उच्च दर्जाचे सीताफळ थेट जयपूर आणि इंदुरच्या बाजारात विकले जात आहेत. लाखो रूपयांचे उत्पन्न त्यांना मिळत आहे.तालुक्यातील सोमठाणा येथील राजेंद्र श्रीराम वाघमारे हे उच्चशिक्षित, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग चिखली येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. शेतीशी असलेली नाळ त्यांनी तुटू दिली नाही. त्यांच्याकडे साडेसात एकर जमीन आहे. डोलखेडा येथील दत्तात्रय राऊत यांच्यापासून प्रेरणा घेवून त्यांनी ३ एकरावर  काटक अशा सीताफळाची २०१५ मध्ये लागवड केली. लागवडी पश्चात तीन वर्षांनंतर त्यांना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला. तीन एकर शेतात १० बाय १० या अंतरावर ८०० सीताफळांच्या झाडांची लागवड केली. झाडांना ठिबकव्दारे पाणी देऊन जगविण्याचे काम केले. राज्यातील विविध भागातील शेतकरी त्यांची शेती पहायला येतात. पहिल्या वर्षी साडेतीन लाख, दुसऱ्या वर्षी चार लाखापर्यंत उत्पन्न मिळाले. यंदा मध्यप्रदेशातील इंदुर येथून मागणी आली असून ८० ते १३० रूपये प्रति किलोप्रमाणे भाव मिळत आहे.

सीताफळ हे कमी पाण्यात येणारे फळपीक असल्याने याकडे आता अनेक शेतकरी वळले आहे. लागवड जास्त होत असल्याने भाव कमी होत आहेत. आपल्या भागात सीताफळ प्रक्रिया उद्योगाची उभारणी होणे गरजेचे आहे. -राजेंद्र वाघमारे,  सोमठाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाChikhliचिखलीagricultureशेतीFarmerशेतकरी