शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

सरकारच्या नाकर्तेपणामुळे पीक विमा कंपन्यांना कोट्यवधींचा फायदा- संजय कुटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 11:55 IST

Sanjay Kute Slams State Government over Crop insurance : शासनाच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांऐवजी ४ हजार २०० कोटी रूपयांचा फायदा विमा कंपनीचा होत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा आ. डॉ. संजय कुटे यानी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शेतकरी पिक विमा योजनेत केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने राज्यात सात विविध कंपन्यांद्वारे शेतकऱ्यांना लाभ दिल्या जातो. युतीशासनाच्या काळात ५ हजार ७९५ कोटी रूपयांचा विमा ८५ लाखांवर शेतकऱ्यांना मिळाला होता. पंरतु राज्यातील सध्याच्या आघाडी शासनाच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांऐवजी ४ हजार २०० कोटी रूपयांचा फायदा विमा कंपनीचा होत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा आ. डॉ. संजय कुटे यानी केला.शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपनी विरोधात गुन्हा दाखल करावा, तसेच राज्य शासनाला सुद्धा अधिवेशन काळात जाब विचारणार असल्याचे  ते म्हणाले.शेतकरी पिक विमाच्या प्रश्नावर २ जुलै रोजी स्थानिक पत्रकार भवनामध्ये ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री संतोषराव देशमुख, शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, नगरसेवक अरविंद होंडे, मंदार बाहेकर, आशिष व्यवहारे, हर्षल जोशी उपस्थित होते.आ. डॅा. संजय कुटे म्हणाले की, बुलडाणा जिल्ह्यात जळगांव जामोद, संग्र्रामपूर, शेगांव तालुक्यांना 100 टक्के सोयाबीन पिकांचा विमा लागतो. त्यासाठी केवळ तांत्रीक अडचणी निर्माण करून विमा कंपनी चार महिन्यापासून शेतकऱ्यांना वंचीत ठेवत आहे.  त्यामुळे या प्रश्नी आम्ही आवाज उठविणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Dr. Sanjay Kuteसंजय कुटेCrop Insuranceपीक विमाbuldhanaबुलडाणाPoliticsराजकारण