शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

लसीकरण केंद्रात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:36 AM

तीन दिवसापासून लस नसल्याने येथील लसीकरण बंद होते. मंगळवारी दुपारी २ वाजता येथील केंद्रावर लस उपलब्ध होताच अनेकांना याची ...

तीन दिवसापासून लस नसल्याने येथील लसीकरण बंद होते. मंगळवारी दुपारी २ वाजता येथील केंद्रावर लस उपलब्ध होताच अनेकांना याची माहिती मिळाली आणि अवघ्या अर्ध्या तासात केंद्रावर शेकडोंनी गर्दी केली होती. या केंद्रावर शहरातील नागरिकांना प्राधान्याने लस दिली जात असली तरीही ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने लोक येथे आल्याने एकच गोंधळ उडाला. समज-गैरसमज वाढल्याने आणि त्यातच आपलाही नंबर लागावा, यासाठी लोकांनी लावलेल्या रांगा मोडून लसीकरण केंद्राच्या मुख्य दरवाजाजवळच गोंधळ घातला होता. यात दरवाजाच्या काचा फुटल्याने अखेर आरोग्य व्यवस्थेला पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलीस आल्यावर गर्दी कमी झाली होती. बुधवारी दिवसभरात २०० पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले.

नागरिकांनी गोंधळ करू नये, लस सर्वांना मिळणार आहे, मात्र जसा पुरवठा होईल तसे लसीकरण करण्यात येणार आहे. लोकांनी विनाकारण केंद्रावर गोंधळ करू नये.

डॉ. सुनीता बिराजदार, वैद्यकीय अधीक्षक, सिंदखेड राजा.