शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बुलडाणा: वृक्षारोपणासाठी ९५ लाखावर खड्डे सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 14:36 IST

जिल्ह्याला ८४.७१ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले असून, या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शासनाच्या ३३ कोटी वृक्षारोपणाच्या उपक्रमास १ जुलैपासून सुरुवात होत आहे. जिल्ह्याला ८४.७१ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले असून, या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. वृक्षारोपणासाठी जिल्ह्यात ९५.४६ लाख खड्डे करण्यात आले आहेत.वृक्ष लागवड मोहीम १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान वन महोत्सव साजरा होणार आहे. हरित चळवळ बनलेल्या या मोहिमेत सर्वांनी हिरिरीने सहभाग घ्यावा, सामाजिक वनीकरण व वन विभाग यांच्याकडून रोपे मिळवून घ्यावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्याला ८४.७१ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले असून, या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. वृक्ष लागवडीसाठी उद्दिष्टापेक्षा जास्त ९५ लाख ४६ हजार खड्डे खोदण्यात आले आहे. वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टामध्ये वन विभाग २६ लाख ७४ हजार, सामाजिक वनीकरण १८ लाख २० हजार, ग्रामपंचायत १६.६६ लाख व इतर प्रशासकीय यंत्रणा ३३.८६ लक्ष उद्दिष्टाचा समावेश आहे. सन २०१९-२० मध्ये शासन निर्णयानुसार सवलतीच्या दरात ३० सप्टेंबर पर्यंत वन व सामाजिक वनीकरण विभागामार्फत रोपे पुरविण्यात येणार आहे.वन महोत्सवासाठी रोपवाटिका सज्ज

  • १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ दरम्यान महाराष्ट्रात वन महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
  •  ३३ कोटी वृक्ष लागवडीसाठी आपला महत्त्वपूर्ण सहभाग घेण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या बुलडाणा तालुक्यातील येळगाव येथील रोपवाटिकेत ८० हजार उंच रोपे व १ लाख ५० हजार लहान रोपांची निर्मिती करण्यात आली आहे.
  •  ही रोपे लागवडीसाठी तयार असून, बुलडाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी ती लावून पर्यावरण संवर्धनात त्यांचा मोठा सहभाग असेल.
  •  लावलेल्या झाडांच्या संवर्धन व संरक्षणासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक आहे.

पर्यावरण समतोल राखणारी हरित चळवळ४वृक्षारोपणाची ही हरित चळवळ आहे. ज्यामध्ये पर्यावरण समतोल राखणाऱ्या या चळवळीमध्ये समाजातील प्रत्येक घटकाचा समावेश महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील सामाजिक संस्था, खासगी व्यापारी संस्था, बँका व खासगी कंपन्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन वृक्षारोपण करावे. घराच्या परिसरात, खुली जागा असेल तिथे, कार्यालय, शाळा, महाविद्यालये परिसर, खासगी कंपनी परिसर व वैयक्तिक स्तरावर वृक्षारोपण करावे, असे आवाहन उपवनसंरक्षक यांनी केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाenvironmentवातावरण