शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भाऊसाहेबांचे ‘बोट’ धरूनच राजकारणाचा श्रीगणेशा, केंद्रीय राज्यमंत्र्यांनी जागवल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 22:55 IST

केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी 30 मे रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली.

खामगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्यामुळेच आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात झाली. त्यांचे बोट धरूनच राजकारणात आलो. आमदार... खासदार आणि केंद्रीय मंत्री झालो, अशी प्राजंळ कबुली मनुष्यबळ विकास, संचारव माहिती तंत्रज्ञान खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली.

केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी 30 मे रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली. बुधवारी प्रथमच त्यांचे अकोला येथे आगमन झाले. त्यानंतर लगेचच गुरूवारी सांयकाळी त्यांनी लोकनेते दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. याप्रसंगी ना. धोत्रे यांनी श्रीमती सुनिताताई फुंडकर, आ. अ‍ॅड. आकाश फुंडकर, सागर फुंडकर यांच्याशी पारिवारिक चर्चा केली. त्यानंतर फुंडकर परिवार आणि भाजप पदाधिकाºयांनी ना. धोत्रे यांचा सत्कार केला. याप्रसंगी पत्नी सुहासिनीताई धोत्रे देखील उपस्थित होत्या. सत्काराला उत्तर देताना ना. धोत्रे यांनी त्यांचे राजकीय गुरू आणि भाजप नेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. स्व. भाऊसाहेब फुंडकर, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या सारख्या नेत्यांच्या परिश्रमामुळे भाजपला अच्छे दिन आले. भाऊसाहेबांच्या नेतृत्वात खूपकाही शिकायला मिळाले. आज त्यांच्या आशीवार्दामुळेच केंद्रीय मंत्री झालो; या गोष्टीचा मनस्वी आनंद आहे. मात्र, सामान्य कायकर्ता मोठा झाल्याचे, भारतीय जनता पक्षाला मिळालेले मोठे यश पाहण्यासाठी स्व. भाऊसाहेब नाहीत. ही एकच खंत असल्याचेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी ना. धोत्रे यांनी खामगाव नगर पालिका आणि भाजप कार्यालयालाही भेट दिली. 

टॅग्स :Bhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकरbuldhanaबुलडाणाSanjay Dhoteसंजय धोटेBJPभाजपा