शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

रब्बी पीक कर्जासाठी बँकांची कुचराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 2:05 PM

शेतकºयांना तातडीने कर्ज वाटप करण्याचे निर्देशही दिले होते; मात्र जिल्हाधिकाºयांचा आदेश बँक अधिकाºयांनी गांभिर्याने घेतलेला दिसत नाही

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जिल्हयात दुुष्काळाचे सावट असतांना खासगी तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी मात्र कर्जवाटपात कुचराई केल्याचे दिसून येते.जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार १० डिसेंबरपर्यंत १९७ कोटी या उद्दीष्टापैकी केवळ ५० कोटी रुपये म्हणजे जवळपास २५ टक्केच कर्ज वाटप जिल्हयातील बँकांनी केले असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.बुलडाणा जिल्ह्यातील ८ तालुक्यात यावर्षी अतिवृष्टीने तीव्र दुष्काळाचे सावट होते. यात घाटाखालील संग्रामपूर, खामगाव, शेगाव, नांदुरा व मलकापूर तालुक्यात सर्वाधीक नुकसान झाल्याची नोंद आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी वारंवार बँक अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यात आर्थीक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची अडचण समजून घेवून शेतकºयांना तातडीने कर्ज वाटप करण्याचे निर्देशही दिले होते. मात्र जिल्हाधिकाºयांचा आदेश बँक अधिकाºयांनी गांभिर्याने घेतलेला दिसत नाही. त्यामुळेच खरिप हंगामात मिळालेल्या उद्दीष्टापैकी ३० टक्केच कर्ज वाटप झाले आहे. खरिप हंगामात सुद्धा अनेक शेतकरी कर्जापासून वंचित राहीले. शेतकरी संघटनांनी सुद्धा याबाबत पाठपुरावा केला. मात्र बँकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे यावरून दिसून येते.आधीच शेतकºयांनी खरिपाची पेरणी करायला इकडून तिकडून कर्ज घेतले. त्यात आता गहू, हरभराचा पेरा कसा करावा हा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. याप्रकाराची दखल घेवून शेतकºयांना कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज आहे.खरिप हंगामातही शेतकºयांना साथ नाहीच!खरिप हंगामातही खासगी तसेच राष्ट्रीयकृत बँकाकडून शेतकºयांना साथ मिळू शकली नाही. खरिप हंगाम २०१९ मध्ये जिल्ह्यातील बँकांना १७७३ कोटी रुपयाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी केवळ ४१४ कोटी रुपयेच वाटप होवू शकले. यामुळे अनेक शेतकºयांनाचालू वर्षात १७७३ कोटीचे उद्दीष्ट खरिपासाठी होते. त्यापैकी ४१४ कोटी रुपये वाटप केले आहेत. तर रब्बी हंगामात आतापर्यंत ५० कोटी रुपये शेतकºयांना वाटप केले आहेत.- विनोद मेहेरे, जिल्हा व्यवस्थापक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया,बुलडाणा

बँक अधिकारी सुरवातीपासून कर्ज वाटपाबाबत संवेदनशील नसल्याचे दिसून येते. अनेकदा याबाबत आम्ही आंदोलने सुद्धा केलीत. बँकांकडे पाठपुरावाही केला. मात्र तरीही दिरंगाई केली जात आहे.- मोहन पाटील, शेतकरी नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना,बुलडाणा

 

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी