शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

९३ कोटींचा आराखडा मंजूर रोहयो

By admin | Updated: May 8, 2014 23:43 IST

गडचिरोली : महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा प्रशासनाने २०१४ -१५ या यावर्षीचा रोहयो कामाचा ९३ कोटी ८५ लाख ९० हजार रूपयाचा आराखडा मंजूर केला आहे.

जलंब:  येथून नजीकच असलेल्या कालवड या खेड्यातील एका ६५ वर्षीय शेतकर्‍याचा गंभीर जळाल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारच्या मध्यरात्री  गावानजीक असलेल्या शेतात घडली. येथील परिस्थितीजन्य पुराव्यावरून घातपाताचा संशय व्यक्त केल्या जात असून, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत प्राप्त माहितीनुसार कालवड येथील शंकर सुपडा तलवारे हे आपल्या शेतातील गोठय़ात रखवालीसाठी नेहमी जात असत. नित्य नियमाप्रमाणे बुधवारीही ते गोठय़ात रखवालीसाठी गेले असता, मध्यरात्री आगीत त्यांचा कोळसा झाल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवारी पहाटे उघडकीस आली. झोपलेल्या अवस्थेतच तलवारे यांच्या शरीराचा कोळसा झाला असून, त्यांच्या शेतातील बैलजोडी गायब आहे. त्यामुळे चोरीसाठी आलेल्या चोरट्यांनी तलवारे यांना बाजीसह (लाकडी पलंग) पेटवून दिल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी समाधान तुळशीराम खोडे यांच्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी र्मग दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार माकोडे, पोकॉ सरकटे, तोमर करीत आहेत.