शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

पाणीटंचाई निवारणासाठी जलसंपदा विभागातील अभियंत्यानी  वर्गणीतून उभारला १० लाख रुपयांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 18:12 IST

बुलडाणा:   विदर्भ जलसंपदा अभियंता सेवा संस्थे अंतर्गत जलसंपदा विभागातील अभियंत्यानी  वर्गणीतून १० लाख रुपयांचा निधी जमा केला आहेत.

बुलडाणा:  दुष्काळातही काहीजण पाण्यासाठी दातृत्व जपत आहेत. विदर्भ जलसंपदा अभियंता सेवा संस्थे अंतर्गत जलसंपदा विभागातील अभियंत्यानी  वर्गणीतून १० लाख रुपयांचा निधी जमा केला आहेत. पाणीटंचाई निवारणार्थ विदर्भातील ११ जिल्ह्यातून हा निधी उभारण्यात आला असून विदर्भातील जलसंपदा विभागाला दुष्काळात मायेचा पाझर पुटल्याचे दिसून आले. पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यातही  २२६ गावांमध्ये २३८ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन विदर्भातील जलसंपदा विभागाने सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. जलसंपदा विभागातील विदर्भातील ११ जिल्ह्यामधील अभियंत्यांनी वर्गणी करुन १० लाख रुपयांचा निधी उभारला आहे. टंचाई ग्रस्त गावांसाठी सामाजिक बांधीलकी म्हणून  टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी हा निधी खर्च करण्यात येत आहे. या कामासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपुर विभागाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी चळवळीला चालना देण्यासाठी तीन लाखाची भरीव निधी देऊन योगदान दिले आहे. विदर्भ जलसंपदा अभियंता सेवा संस्थेअंतर्गत टँकरद्वारे पिण्याचे पाणी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पुढाकारामुळे दुष्काळात गावकºयांची तहान भागविली जात आहे.  तीन गावांना पाणी पुरवठाया निधीतून बुलडाणा जिल्ह्यातील पळसखेड नाईक, साखळी खुर्द व अकोला जिल्ह्यातील दोनखेडा या दुष्काळ ग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करुन तीन गावांची तहान भाविली जात आहे. रोज या गावात चार फेºयातुन १८ हजार लिटर पाणीपुरवठा केला जातो. साखळी खुर्द येथे सहा फेºयातून २७ हजार लिटर पाणीपुरवठा केला जातो. जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, मुख्य अभियंता जलतारे  अधिक्षक अभियंता अंकुर देसाई, कार्यकारी अभियंता कन्ना, उपकार्यकारी अभियंता क्षितीजा गायकवाड व जलसंपदा विभागाचे कर्मचारी यासाठी प्रयत्न करीत आहे.  पगारातून दिला निधीपाणीटंचाई निवारणार्थ शासनस्तरावरून टँकर, विहिर अधिग्रहण यासारखे अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र सामाजिक बांधीलकीमधून जलसंपदा विभागाच्या अधिकारी कर्मचाºयांनीही पुढाकार घेतल्या दिसून येत आहे. विदर्भ जलसंपदा अभियंता सेवा संस्थे अंतर्गत जलसंपदा विभागातील अधिकाºयांना आपल्या पगारातून पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासाठी निधी उभा केला आहे. टंचाईच्या पृष्टभूमीवर विदर्भातील अभियंत्याचा हा उपक्रम आदर्श ठरत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई