शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

रेल्वेच्या  धडकेत ९ जनावरे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 17:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जलंब :   रेल्वेच्या धडकेत ९ जनावरे ठार झाल्याची घटना १५ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता ...

लोकमत न्यूज नेटवर्कजलंब :  रेल्वेच्या धडकेत ९ जनावरे ठार झाल्याची घटना १५ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता जलंब परिसरात घडली. या घटनेमुळे पशुपालक व शेतकºयांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जलंब ते शेगाव रेल्वे लाईनवर जलंब रेल्वे गेट ते पाई मंदिर दरम्यान पहाटे ५ वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वरी एक्सप्रेस व मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीच्या धडकेत गायी, वासरं, बैल अशी लहान मोठी ९ जनावरे ठार झाली आहेत. आहेत. बहूदा ही जनावरे रेल्वे लाईनवर उभी किंवा रेल्वे लाईन ओलांडत असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती कळताच शेगाव येथील रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान मृत्युमुखी पडलेली ही ९ जनावरे कोणाची आहेत, याबाबत माहिती कळू शकली नाही. (वार्ताहर)

टॅग्स :khamgaonखामगावrailwayरेल्वेAccidentअपघात