शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

रेल्वेच्या  धडकेत ९ जनावरे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 17:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जलंब :   रेल्वेच्या धडकेत ९ जनावरे ठार झाल्याची घटना १५ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता ...

लोकमत न्यूज नेटवर्कजलंब :  रेल्वेच्या धडकेत ९ जनावरे ठार झाल्याची घटना १५ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता जलंब परिसरात घडली. या घटनेमुळे पशुपालक व शेतकºयांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जलंब ते शेगाव रेल्वे लाईनवर जलंब रेल्वे गेट ते पाई मंदिर दरम्यान पहाटे ५ वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वरी एक्सप्रेस व मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीच्या धडकेत गायी, वासरं, बैल अशी लहान मोठी ९ जनावरे ठार झाली आहेत. आहेत. बहूदा ही जनावरे रेल्वे लाईनवर उभी किंवा रेल्वे लाईन ओलांडत असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती कळताच शेगाव येथील रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान मृत्युमुखी पडलेली ही ९ जनावरे कोणाची आहेत, याबाबत माहिती कळू शकली नाही. (वार्ताहर)

टॅग्स :khamgaonखामगावrailwayरेल्वेAccidentअपघात