शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

स्थलांतरणाच्या प्रयत्नात असलेल्या ५१ जणांना केले स्थानबध्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 9:05 AM

गुजरात आणि राजस्थानात स्थलांतरण करणाऱ्या ५१ जणांना स्थानबध्द करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: लॉकडाऊन दरम्यान गुजरात आणि राजस्थानात स्थलांतरण करणाऱ्या ५१ जणांना स्थानबध्द करण्यात आले. त्यानंतर त्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले.वाहनाची व्यवस्था नसल्याने बुधवारी सकाळी ५१ मजूर पायी रस्त्याने जात होत आहे. कोरोना विषाणूजन्य आजाराच्या अनुषंगाने २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. शनिवार २१ मार्चपासून रेल्वे आणि बस तसेच इतर खासगी प्रवासी वाहनं बंद आहेत. यापार्श्वभूमीवर पोट भरण्यासाठी दुसºया ठिकाणी, दुसºया राज्यात गेलेला मजूर मिळेल त्या वाहनाने घरी परतत आहे. बुधवारी सकाळी पायी जाणाºया ५१ मजुरांना बाळापूर नाक्या जवळून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना क्वारंटीन करण्यात आले. या मजुरांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी शहर पोलिस स्टेशनमध्ये त्यांना सोशल डिस्टन्सींग ठेवण्यात आले होते.खामगाव शहर पोलिसांनी आतापर्यंत ६७ जणांना क्वारंटीन करण्यात आले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावLabourकामगारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस