शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बुलडाणा जिल्ह्यातील २० गावे होणार ‘समृद्ध’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 14:35 IST

वॉटर कप नंतर आता २० गावे समृद्ध होणार आहेत.

- योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: समृद्ध ग्राम स्पर्धेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील २४ गावात मृदा व जलसंधारण, जलव्यवस्थापन व कुटूंबांचे आर्थीक उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीकोणातून कार्यक्रम राबविण्यासाठी प्रशिक्षकांची निवड करण्याचे काम सुरु झाले आहे. वॉटर कप नंतर आता २० गावे समृद्ध होणार आहेत. यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मागील ४ वर्षापासून पानी फाउंडेशन पानलोट विकासाची लोकचळवळ राबवित आहे. सत्यमेव जयते’ वॉटर कप स्पर्धेनंतर आता पानी फाउंडेशनने समृद्ध ग्राम स्पर्धा सुरु केली आहे. या स्पर्धेसाठी बुलडाणा जिल्हयातील २० गावे समाविष्ट करून घेण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात मोताळा तालुक्यातील १८ ठिकाणच्या शाळांमध्ये ‘निसर्गाची धमाल शाळा’ हा उपक्रम राबवून या गावातील विद्यार्थी व गावकऱ्यांना मृदा व जलसंधारण, जल व्यवस्थापन, वृक्ष आणि जंगलाची लागवड व वाढ करणे, पौष्टीक गवताचे संरक्षीत कुरणक्षेत्र तयार करणे, मातीचे आरोग्य व पोत सुधारणे यावर काम होणार आहे. निसर्गाच्या धमाल शाळेच्या माध्यमातून पानी फाउंडेशनच्या टीमने १८ शाळांमध्ये मजेशीर खेळ, गाणी, चित्रपटांच्या माधअयमातून निसर्ग, पानी, मनुष्य यांचे अतूट नाते या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.स्पर्धेसाठी या गावांची निवडअंत्री, उबाळखेड, उर्हा, कोºहाळा, खामखेड प्र. राजूर, चिंचखेड नाथ, चिंचपूर, जनुना, जयपूर, तिघ्रा, दाबा, पोक्री, पोफळी, भोरटेक, महाळुंगी जहागिर, रिधोरा प्र. मलकापूर, लपाली, वारूळी, शेलापूर खूर्द, सिंदखेड या गावांची समृद्ध ग्राम स्पर्धेसाठी निवड केली आहे.

समृद्ध ग्राम स्पर्धा राबविण्यासाठी प्रशिक्षकांची निवड केली जाणार आहे. संबधित गावातील ५ लोकांना प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. प्रशिक्षीत लोक आपल्या गावात नंतर स्पर्धेच्या दृष्टीने काम करतील.- ब्रम्हदेव गिºहे,जिल्हा समन्वयक, पानी फाउंडेशन, बुलडाणा.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा