भूमिती विषयाला १४ विद्यार्थी निलंबित!
By Admin | Updated: March 17, 2017 15:51 IST2017-03-17T15:51:43+5:302017-03-17T15:51:43+5:30
इयत्ता दहावीच्या परीक्षेत भूमिती विषयाची कॉपी करताना विभागीय भरारी पथकाला सापडल्याने संग्रामपूर तालुक्यातील १४ विद्यार्थी निलंबित करण्यात आले.

भूमिती विषयाला १४ विद्यार्थी निलंबित!
संग्रामपूर: इयत्ता दहावीच्या परीक्षेत भूमिती विषयाची कॉपी करताना विभागीय भरारी पथकाला सापडल्याने संग्रामपूर तालुक्यातील १४ विद्यार्थी निलंबित करण्यात आले. तालुक्यातील तीन परीक्षा केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली.