शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
2
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
3
IPL 2025 : शाहरुख खान काटावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
4
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
5
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
6
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप
7
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
8
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
10
Vaishnavi Hagawane case: अखेर निलेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल; बाळाला घ्यायला गेल्यानंतर दिली होती धमकी 
11
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
12
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
13
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
14
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
15
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
16
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
17
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
18
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
19
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
20
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न

‘कोरोना’काळात १.१४ लाख वाहनांचा ई-पासद्वारे प्रवास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 16:38 IST

सध्या शिथिलता मिळाल्याने ई-पास काढण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.

- ब्रम्हानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्या बाहेर किंवा इतर राज्यात जाण्यासाठी ई-पास बंधनकारक आहे. कोरोनाच्या काळात १ एप्रिल पासून आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख १४ हजार २१८ वाहनांचा ई-पासद्वारे प्रवास झाला आहे. विविध कारणांमुळे ५३ हजार ८३१ लोकांची परवानगी नाकारली आहे. सध्या शिथिलता मिळाल्याने ई-पास काढण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.कोरोना विषाणू संसर्गामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून २२ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी शासनाने ई-पास काढणे बंधनकारक केले होते. राज्यात किंवा राज्याबाहेर प्रवास करू इच्छिणाऱ्यांना प्रवासासाठी ई-पास मागणी केल्यानंतर पोलिसांकडून ही पास दिल्या जात होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पास देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १ एप्रिल पासून आतापर्यंत ई-पाससाठी जवळपास १ लाख १४ हजार २१८ अर्ज स्विकारण्यात आलेले आहेत. १२ तासाच्या आत या अर्जांना परवानगी देऊन ई-पास उपलब्ध करून देण्यात आली. त्या पासद्वारे काहींना घरी परत आणण्यासाठी, काहींनी मालवाहतूकीसाठी ई पासचा वापर केला. ई-पास साठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता न केल्याने काही अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे मध्यंतरी ई-पास संदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. जिल्ह्यातील ५३ हजार ८३१ अर्जांची परवानगी नाकारल्याने त्यांना ई-पास मिळू शकली नाही. आता प्रवासाबाबतचे काही नियम शिथिल झाल्याने ई-पास न काढताही काही लोक प्रवास करत आहेत. दोन दिवसांपासून एसटीबसद्वारे जिल्ह्याबाहेर ई-पास न काढता प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे आता खासगी वाहनांद्वारे ई-पासची आवश्यकता आहे की नाही, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे.५२३ प्रलंबित, एक लाखावर अर्जांची वैधता संपूष्टातदुसºया जिल्ह्यात किंवा परराज्यात जाण्याकरीता किंवा घरी परतण्यासाठी ई-पास आवश्यक आहे. त्यासाठी काही नियमावली तयार केली आहे. आॅनलाईन अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पुर्तता न केल्याने किंवा वारंवार पासची मागणी करणाºयांचे अर्ज प्रलंबित ठेवण्यात येतात. जिल्ह्यातील ५२३ अर्ज आतापर्यंत प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. तर १ लाख ११ हजार ६०९ अर्ज मंजूर केल्यानंतर त्यांची वैधता संपलेली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक